वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना आटोक्यात आल्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार अशीच चर्चा सुरु आहे. परंतु कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही, असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केले आहे. There is no mask removal until the corona is finished, Indicative statement of Deputy Chief Minister Ajit Pawar
अजित पवार म्हणाले की, मास्कमुक्तीबाबत मंत्रिमंडळात अशी काही चर्च झाली नाही. कोरोना जात नाही तोपर्यंत मास्क लावायचा, कॅबिनेट असते तेव्हा अशा चर्चा केल्या जातात. परंतु अशा चर्चा करु नका, जेव्हा मास्क काढायचा असेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू.
आदित्य ठाकरेंकडून चांगलं विकासकाम
मुंबईतील विकासकामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, बऱ्याच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील सहकारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले होते की, मुंबईतील विकासकामांची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे विकासकामे पाहण्याची मला उत्सुकता होती. मग आम्ही ठरवले की वरळीपासून सुरुवात करायची आणि माहिमला दौरा संपवायचा. कोणाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही पाहणीची माहिती दिली नाही.
There is no mask removal until the corona is finished, Indicative statement of Deputy Chief Minister Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईचे माजी महापौर आर.आर.सिंह यांचे निधन ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली
- सर्व गरीब, पीडित, वंचितांपर्यंत सरकारी योजनांचे 100% लाभ पोचवणे हाच खरा सेक्युलॅरिझम; मोदी
- 1034 कोटींचा घोटाळा : म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी प्रवीण राऊतांचे संगनमत; ईडीचा दावा, लवकरच बडा नेताही जाळ्यात!
- Hijab Controversy : कर्नाटक हायकोर्ट म्हणाले- प्रकरण निकाली निघेपर्यंत शाळेत हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालू नका!
- UP Election 2022 : यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात ५७ टक्क्यांहून अधिक मतदान, ५८ जागांवर ६२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद