विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाड तालुक्यात अनेक गावांत दरडी कोसळल्याने हाहाकार उडाला आहे.तालुक्यातील तळीये गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीही अनेक जण अडकल्याची भीती आहे. Recurrence of Malin tragedy in Talai village of Mahad , 30 killed, many more feared to be trapped
एनडीआरएफ, पाेलिस आणि महसूल विभागाची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींनी हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे.
तळई येथे गुरुवारी सायंकाळी दरड काेसळली हाेती, परंतू पुराचे पाणी आणि मार्गावर दरडी पडल्याने रात्री मदत पोहोचूच शकली नाही.दुपारी दरडी आणि इतर अडथळे दूर करत बचाव पथके पोहोचली.
Recurrence of Malin tragedy in Talai village of Mahad , 30 killed, many more feared to be trapped
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
- राज कुंद्राला अश्लिल चित्रपट इंडस्ट्री बॉलवूडइतकीच मोठी करायची होती
- लोकल बंदीमुळे हैराण मुंबईकरांच्या संतापाला राज ठाकरे यांनी फोडली वाचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आता सहन करण्याची क्षमता संपत चालली