• Download App
    देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करणार, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती|Minister of State for Railways Raosaheb Danve informed that 400 Vande Bharat Railways will be started across the country

    देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करणार, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    जालना : ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मागार्चं विद्युतीकरण केलं जाणार आहे त्या मार्गावर देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.Minister of State for Railways Raosaheb Danve informed that 400 Vande Bharat Railways will be started across the country

    दानवे यांच्या हस्ते आज मनमाड-मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू असून या महिन्यात बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर निघणार आहे.



    मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडत असून ही जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धुळफेक असून या अर्थसंकल्पात काहीच नाही. हा अर्थसंकल्प कागदावर आणि हवेतच विरघळून जाणार आहे.

    Minister of State for Railways Raosaheb Danve informed that 400 Vande Bharat Railways will be started across the country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?