• Download App
    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर। Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur

    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात जोरदार पावसाने दाणादाण उडविली असून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थानाची पथके रवाना केली आहेत. Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur

    रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेच्या आपत्ती दलाकडून पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. रामानंद परिसरातील ५० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.

    • कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण
    • अनेकांच्या घरात पावसाचे पाणी
    • सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थानाची पथके रवाना
    • रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली
    • रामानंद परिसरातील नागरिकांचे स्थलांतर
    • ५० कुटुंबांचे स्थलांतर केले

      Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur

    Related posts

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत