• Download App
    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर। Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur

    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात जोरदार पावसाने दाणादाण उडविली असून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थानाची पथके रवाना केली आहेत. Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur

    रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेच्या आपत्ती दलाकडून पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. रामानंद परिसरातील ५० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.

    • कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण
    • अनेकांच्या घरात पावसाचे पाणी
    • सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थानाची पथके रवाना
    • रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली
    • रामानंद परिसरातील नागरिकांचे स्थलांतर
    • ५० कुटुंबांचे स्थलांतर केले

      Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही