• Download App
    |मुंबईच्या सोने बाजाराचे ८०० कोटींचे नुकसान; लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला Lockdown Effect ; Mumbai's Gold market loses Rs 800 crore.

    Lockdown Effect : मुंबईच्या सोने बाजाराचे ८०० कोटींचे नुकसान; लॉकडाऊनमुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला

    वृत्तसंस्था

    मुंबई : लॉकडाऊनमुळे सराफी दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही सोने खरेदी झाली नाही. फक्त मुंबईतील सोने बाजाराचे ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. Lockdown Effect ; Mumbai’s Gold market loses Rs 800 crore.

    गेल्या वर्षीही पाडवा आणि अक्षय्य तृतीयेला लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद होत्या. आता तर सोन्याचे दरही कमी होऊ लागले आहेत. पण, ग्राहक ते खरेदी करायला येत नाही.


    सोन्याच्या किमतीत आतापर्यंत 11 हजार रुपयांची घट, गुंतवणूक किती सुरक्षित, जाणून घ्या…


    दरवर्षी सणांच्या मुहूर्तांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. यंदा बाजारपेठेत मात्र शुकशुकाट होता.

    सोने झाले स्वस्त.. पण, लंकेत सोन्याच्या विटा

    सोन्याने प्रतितोळा ५६ हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा ४९ हजार होता.

    Lockdown Effect ; Mumbai’s Gold market loses Rs 800 crore.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!