• Download App
    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे - फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णयJalyukta Shivar Yojana will resume

    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र – फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे – पवार सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार असल्याची बातमी आहे. या योजनेला फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगून ठाकरे – पवार सरकारने योजनेची चौकशी लावून ही योजना बंद केली होती. Jalyukta Shivar Yojana will resume

    शिंदे – फडणवीस सरकारने मात्र जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

    जलयुक्त शिवार योजनेचे फायदे!!

    • प्रत्येक गावात सरकार, एनजीओ आणि लोक सहभागातून नदी नाल्यातील गाळ काढून छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं गेलं.
    • अनेक वर्षांपासून लुप्त झालेल्या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात आले
    • पावसाचे पाणी वाया न जाता जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली गेली.
    • ‘जलयुक्त शिवारमुळे १२५०० गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त झाली.
    • जलयुक्त शिवारामुळे १८००० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.
    • टँकर माफिया राजला धक्का बसला.

    Jalyukta Shivar Yojana will resume

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला कुठलीही क्लीन चिट नाही; पोलीस डायरीतल्या नोंदी काय सांगतात??

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर; दोन्हीकडे “पवार संस्कारितांची” भांडणे उघड्यावर!!