• Download App
    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे - फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णयJalyukta Shivar Yojana will resume

    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र – फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे – पवार सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार असल्याची बातमी आहे. या योजनेला फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगून ठाकरे – पवार सरकारने योजनेची चौकशी लावून ही योजना बंद केली होती. Jalyukta Shivar Yojana will resume

    शिंदे – फडणवीस सरकारने मात्र जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

    जलयुक्त शिवार योजनेचे फायदे!!

    • प्रत्येक गावात सरकार, एनजीओ आणि लोक सहभागातून नदी नाल्यातील गाळ काढून छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं गेलं.
    • अनेक वर्षांपासून लुप्त झालेल्या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात आले
    • पावसाचे पाणी वाया न जाता जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली गेली.
    • ‘जलयुक्त शिवारमुळे १२५०० गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त झाली.
    • जलयुक्त शिवारामुळे १८००० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.
    • टँकर माफिया राजला धक्का बसला.

    Jalyukta Shivar Yojana will resume

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!