• Download App
    अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर ते ४ दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील ; गोपीचंद पडळकर यांची अजित पवार यांच्यावर टीकाIf Ajit Pawar is given the responsibility of the post of Chief Minister, he will be sold the state in 4 days and will be free; Gopichand Padalkar's criticism of Ajit Pawar

    अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर ते ४ दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील ; गोपीचंद पडळकर यांची अजित पवार यांच्यावर टीका

    गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे. या मुद्द्यावरूनच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.If Ajit Pawar is given the responsibility of the post of Chief Minister, he will be sold the state in 4 days and will be free; Gopichand Padalkar’s criticism of Ajit Pawar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. तब्ब्येत ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित नव्हते.त्यामुळे विऱोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका केली आहे.



    यावेळी पडळकर म्हणाले की , अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे.

    या मुद्द्यावरूनच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.पडळकर म्हणाले, राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोपही त्यांनी केला.

    If Ajit Pawar is given the responsibility of the post of Chief Minister, he will be sold the state in 4 days and will be free; Gopichand Padalkar’s criticism of Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??