विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण गमवायला राज्य शासन जबाबदार आहे. निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे,असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते बबन लोणीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost
शहरातील भाग्यनगर येथील स्वर्गीय प्रमोदजी महाजन पत्रकार भवन येथे बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातली महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी पाऊल उचलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
- ठाकरे – पवार सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले
- सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही
- सरकार सर्व बाजूने अपयशी ठरले, आरक्षण नाही
- आरक्षण गमावल्यावर सरकार शांत बसले आहे
- महाविकास आघाडी सरकार पाऊल उचलत नाही
Due to Thackeray – Pawar government Maratha reservation lost
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं