विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्वतःच घेतलेल्या सरकारच्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास झाले. पण काही विभागांची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्या विभागांना नापासचे गुण मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मधले सर्व विभागांना 100 दिवसांची कामगिरी दिली होती. त्यासाठी त्यांनी तब्बल 902 निकष ठरवले होते. या 902 निकषांच्या आधारे सर्व विभागांची तपासणी करून त्यांना गुण देण्यात आले. त्यामध्ये 12 विभागांनी 100 % गुण मिळविले. यामध्ये गृह, जलसंपदा, ग्रामविकास, बंदरे, पशूसंवर्धन आदी खात्यांचा समावेश राहिला.
उरलेल्या 36 विभागांनी 90% पासून 24% पर्यंत कामगिरी केली. नगर विकास – 2, अन्न नागरी पुरवठा संरक्षण आणि सामान्य प्रशासन सेवा या विभागांची कामगिरी 35 % पेक्षा कमी राहिली.
Devendra Fadnavis government passes exam conducted by itself with 78% marks
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : पाकिस्तानात घुसून मारताना भारतीय सैन्य दलांमध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही, पण तो केव्हा आणि कुणी केला होता??
- PM Modi : पाकिस्तानला धडा शिकवायचे भारतीय सैन्य दलांना संपूर्ण स्वातंत्र्य, कारवाईत कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही!!
- Gujarat : गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी बुलडोझर कारवाई!
- Kashmir : गुलमर्ग ते दल सरोवरापर्यंत, काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद