• Download App
    पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; आंबेवाडी चिखलीसह नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर। Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side

    पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; आंबेवाडी चिखलीसह नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखलीबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाल आहे.
    नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती एनडीआरएफच्या टीमचे प्रमुख ब्रिजेश कुमार रैकवार यांनी व्यक्त केली.  Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side

    आंबेवाडी आणि चिखली गावातील ८० टक्के लोक बाहेर पडले असले तरी अजूनही काही लोक अडकून पडले आहेत त्यांना बाहेर काढत आहोत गरज भासल्यास आणखी टीम मागवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

    • पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
    • पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होतेय
    • नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा
    • आंबेवाडी चिखलीतील लोकांचे स्थलांतर
    • एनडीआरएफकडून मदतकार्य झाले सुरु
    • गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाले

    Danger Level of Panchganga exceededs; many people transferd from river side

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही