• Download App
    राजस्थानात भाजपचे सरकार बनेल ; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास|BJP to form government in Rajasthan; Ramdas Athavale expressed confidence

    राजस्थानात भाजपचे सरकार बनेल ; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

    यावेळी ११ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहेत. तर चौघांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.BJP to form government in Rajasthan; Ramdas Athavale expressed confidence


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काल शनिवारी राजस्थानमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.मुख्यमंत्री अशोक गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.आज रविवारी (ता.२१) दुपारी चार वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.यावेळी ११ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहेत. तर चौघांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.

    केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजस्थानमधील मंत्रिमंडळ फेरबदलावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पुढे आठवले यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले की , काँग्रेस पक्षाचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण फक्त दिखाव्याचे आहे.



    काँग्रेस दलितांना त्यांचे हक्क मिळून देण्यास अयशस्वी ठरले.याच कारणामुळे २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले.पुढे आठवले म्हणाले की या फेरबदलाने फरक पडणार नाही. कारण राजस्थानात भाजपची सरकार बनेल,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

    BJP to form government in Rajasthan; Ramdas Athavale expressed confidence

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !