अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
विशेष प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. नुकसानीचे पंचनामे चार […]