सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा जयंत पाटील यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी पुणे : सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून राज्यातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी […]