ज्यांना पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार? : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका
प्रतिनिधी सातारा : ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले […]