• Download App
    'अयोध्येनंतर आता मथुरेची वेळ', श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत फडणवीसांचं सूचक विधान!|After Ayodhya its time for Mathura Fadnaviss indicative statement about Shri Krishnas birthplace

    ‘अयोध्येनंतर आता मथुरेची वेळ’, श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत फडणवीसांचं सूचक विधान!

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विधानसभेत उपस्थित केला होता मुद्दा


    नवी दिल्ली :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्मस्थानाबाबत मोठं विधान केलं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीत कोणत्याही प्रकारचा विकास समरसतेच्या भावनेने आणि कायद्याचे पालन करून केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.After Ayodhya its time for Mathura Fadnaviss indicative statement about Shri Krishnas birthplace



    अयोध्येतील धार्मिक नगरीत बांधलेल्या राम मंदिराची तुलना करताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “मथुरा, काशी किंवा अयोध्या असो, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र ठिकाणे आहेत. श्रीकृष्णाच्या जन्मभूमीचाही विकास व्हावा, अशी लोकांची अपेक्षा आहे.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्याप्रमाणे प्रभू रामाचे मंदिर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण कायदेशीर प्रक्रियेत बांधले गेले आहे, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीचे बांधकामही सामंजस्याने आणि कायद्यानुसार केले जाईल.”

    उल्लेखनीय आहे की यापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील विधानसभेत भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुराची बाजू मांडताना दिसले होते, जिथे आता शाही ईदगाह मशीद आहे.\

    After Ayodhya its time for Mathura Fadnaviss indicative statement about Shri Krishnas birthplace

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!