• Download App
    A war of words between Agriculture Minister Dada Bhuse and Devendra Fadnavis over crop insurance

    कृषीमंत्री दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पीक विम्यावरून शाब्दिक युद्ध

    गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा दावा दादा भुसे यांनी केला.A war of words between Agriculture Minister Dada Bhuse and Devendra Fadnavis over crop insurance


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली.यावेळी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला.यानंतर कृषीमंत्री दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार खडाजंगी झाली.



    दादा भुसे म्हणाले की , गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा दावा दादा भुसे यांनी केला.यावर फडणवीस यांनी आक्षेप घेतला आणि म्हणाले की मंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. पण केंद्र सरकारने पीक विम्याच्या पहिल्या हप्त्याचे पैसे अजून दिले नसल्याने राज्य सरकारने दुसरा हफ्ता दिला नाही असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले.

    A war of words between Agriculture Minister Dada Bhuse and Devendra Fadnavis over crop insurance

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले