विशेष प्रतिनिधी
मुबंई : मागे अमिताभ बच्चन यांच्यावर सोशल मिडीयावर प्रचंड टीका झाली होती. कारण त्यांनी पान मसाला ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले होते. इतक्या मोठ्या अभिनेत्यांनी अशा प्रकारच्या प्रॉडक्टची जाहिरात करू नये, असे लोकांचे मत होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी देखील आपले स्पष्टीकरण दिले होते.
Amitabh Bachchan decided to send a notice to Pan Masala Company
तरी देखील अमिताभ बच्चन यांनी कंपनीसोबतचा करार संपविण्याचा निर्णय घेतला होता. आता नुकताच इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बिग बींनी या कंपनीला नोटीस पाठवली आहे. कारण करार संपल्यानंतर देखील अमिताभ यांच्या जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. याबद्दल आक्षेप घेत अमिताभ बच्चन यांनी कंपनी नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
वाद वाढल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रँडशी करार केला रद्द, मानधनही केले परत
अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुखने हे कलाकार देखील पानमसालाच्या जाहिरातींमध्ये काम करतात. पण फक्त अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी या कंपनीसोबतचा करार रद्द केला होता.
Amitabh Bachchan decided to send a notice to Pan Masala Company
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण
- टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवरून वाद, हलाल मीट अनिवार्य करण्यावरून नेटकऱ्यांचा बीसीसीआयवर संताप
- मोठी बातमी : इंधनाचे दर कमी करण्यासाठी भारताची आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल सोडण्याची तयारी
- खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण
- 26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल