पवारांच्या नव्या पक्षाला “मनुष्यबळाचा इंधनपुरवठा” जरांगे पाटलांच्या टीम मधून??
नाशिक : शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ चिन्ह अजित पवार आपल्या बहुमताच्या बळावर स्वतःकडे घेऊन गेले. त्यामुळे आता शरद पवारांना […]
नाशिक : शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ चिन्ह अजित पवार आपल्या बहुमताच्या बळावर स्वतःकडे घेऊन गेले. त्यामुळे आता शरद पवारांना […]
राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!, अशी अवस्था खरंच आज काँग्रेसच्या विद्यमान […]
लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर बिहारमध्ये सत्तांतर झाले. INDI आघाडी तुटली. काँग्रेसच्या लोह राजकीय लोहचुंबकाची दोन्ही ध्रुवांची शक्ती संपली, पण एवढ्या पुरतेच बिहारच्या सत्तांतराचे “बिटवीन द […]
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये INDI आघाडी फोडून भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी घरोबा करून सरकार बनवले आणि काँग्रेस नावाच्या political magnet ची अर्थात राजकीय लोहचुंबकाच्या […]
भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचे पाऊल जसजसे पुढे पडत आहे, तसतसे भारत जोडायचे राहू द्या, न्याय मिळायचे बाजूलाच ठेवून द्या, उलट त्यांच्याच पुढाकाराने झालेली […]
श्रीरामाने केली अप्रमाणिकांची कोंडी; अयोध्येचे निमंत्रण नाकारताना आणि स्वीकारतानाही उडाली दांडी!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही, तर प्रत्यक्षात तसे घडले आहे म्हणूनच दिले […]
दक्षिण मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी, “एक मिलिंद देवरा गेला म्हणून काय झाले?, एक लाख […]
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानून विधानसभेत आपल्या गटबाजीला […]
INDI आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या 4 महाबैठका उरकून झाल्यानंतरही अजून त्यांच्यातले जागावाटप निश्चित होणे तर सोडाच, प्राथमिक बोलणीही सुरू झालेली नाहीत. पण तेवढ्यात प्रादेशिक पक्षाच्या […]
दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्यानंतर आता आम आदमी मोहल्ला क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी टेस्टमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी लॅबला फायदा […]
INDI आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वकाही आलबेल नाही. एकीकडे काँग्रेस आघाडीतले जागावाटप यशस्वी करण्यासाठी दोन पावले मागे येत असल्याच्या तयारीच्या बातम्या येत असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या […]
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरेच काही स्पष्ट झाले आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की 2024 मध्ये हा निवडणुकीचा मुद्दा नक्कीच बनणार नाही. 2019च्या […]
नाशिक : अयोध्यातल्या राम मंदिराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा जवळ येतोय तसतसे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढत जाऊन, “कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला, काँग्रेसची बोट […]
नाशिक : हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कठोर कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा 10 राज्यांमध्ये प्रभाव पडल्याचे दिसून येत असून अनेक […]
नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या पूर्व – पश्चिम भारत न्याय यात्रेतून अत्यंत चलाखीने अरुणाचल प्रदेशला वगळले आहे, परंतु त्यामुळेच काँग्रेसच्या चीनविषयक […]
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलेले “अदानी मिसाईल” शरद पवारांनी ऐन मोक्यावर INDI आघाडीवरच उलटवले, असे म्हणण्याची वेळ शरद पवारांच्या कुठल्या वक्तव्याने नव्हे तर प्रत्यक्ष […]
नाशिक : अयोध्येतील बाबरी मशिदी विरुद्धच्या संघर्ष काळात राम मंदिराला विरोध आणि आता राम मंदिर बनताच “प्रॉपर्टी” आणि “बापाच्या जहागिरीची” भाषा, अशी अवस्था शिवसेनेचा ठाकरे […]
काँग्रेसचे वायनाडचे खासदार 2022 मध्ये 3570 किलोमीटर दक्षिणोत्तर चालले. कर्नाटक आणि तेलंगण ही राज्ये काँग्रेसने जिंकली, पण पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यासह पाच राज्ये काँग्रेसने […]
तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री भाजपने निवडले बिबोभाट, जे. पी. नड्डांपाठोपाठ अमित शाहांनी देखील घेतला माध्यमांचा क्लास!!, असे म्हणायची पाळी गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडींनी आणली आहे. […]
2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा काँग्रेसने संसदेत याला कडाडून विरोध केला होता. मात्र, काही वर्षांत त्याच काँग्रेसचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. सोमवारी […]
लोकसभा निवडणूक 2024 जवळ येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा बहुमत मिळवणार की नाही??, याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असताना पंतप्रधान […]
इंदिरा गांधींनंतर देशातल्या जनतेची नाडी कोणी ओळखली असेल, तर ती मोदींनीच!!, हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे, तर दस्तूरखुद्द माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लिहिले आहे!!, प्रणवदांसारख्या […]
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा रिवाज जिंकल्याची चर्चा चहुकडे सुरू आहे. राजस्थानमध्ये 1993 पासून एक प्रथा सुरू आहे. इथे दर 5 वर्षांनी सरकार बदलते, ही प्रथा यावेळीही […]
नाशिक : सेमी फायनल निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, पण तेलंगणात विजय झाला त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल, अशी अटकळ सर्वच पक्षांनी बांधली आणि माध्यमांनी […]
तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपला मुलगा के. टी. रामा राव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवून राष्ट्रीय राजकारणात झेप घेणार होते, […]