शरद पवारांनीच लिहून ठेवलेय बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय
कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. (sharad pawar latest news) हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असे दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या शरद पवार […]
कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. (sharad pawar latest news) हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असे दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या शरद पवार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : उध्दव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी ओरिजिनल राहिली आहे की नाही याचा फैसला महाराष्ट्रातील जनताच करेल. परंतु, खासदार संजय […]
खडसे म्हणतात- माझा काही संबंध नाही, ठेवीदार म्हणतात,आमच्या ठेवी मिळवून द्या,बाकी माहित नाही विशेष प्रतिनिधी जळगाव : माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर पतसस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाचा […]
१४ राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्य भारताला केंद्रातील मोदी सरकारने विकासाची मोठी भेट दिली आहे. नागालँडमध्ये मोठ्या राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन तसेच १४ […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनिल झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी […]
विशेष प्रतिनिधी जालना : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा घोळ महाविकास आघाडी सरकार घालत असताना काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉलिवूड नट सैफ अली खानला रावणातला मानवी भाव साकारायचाय आणि सीताहरणाचे मानवी पातळीवर येऊन समर्थनही करायचे आहे. खुद्द त्यानेच ही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचा नेतृत्वाबाबत आणि विशेषतः राहुल गांधींबाबत काँग्रेसने न मागताच सल्ले देऊन शरद पवार आणि संजय राऊत हे दोन्ही नेते काँग्रेसला ठाकरे […]
काँग्रेसने चिंतन करावे मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात” वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र काँग्रेसने नाराजीचा सूर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात हिंदूंना गद्दार म्हणत आणि इंदिरा को ठोक दिया, मोदी क्या चीज है, अशी गरळ ओकली ज जात आहेत. यात […]
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च […]
पंजाबमध्ये बाजार समित्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा होत असल्यानेच नव्या कृषि कायद्याला विरोध होत असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी केला आहे. shekhar gupta […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) मृत्यूचा सापळा रचला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी विधानपरिषद […]
महाविकास आघाडीसमोरील अडचणी आणखी वाढणार असून कॉंग्रेसमधील नव्या पाटीलकीने आता सत्तेतील वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे नवे प्रभारी शासकीय महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील राजकीय […]
काश्मिरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान तुर्कस्थानची मदत घेत असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार आंद्रियास माऊंटजोरालियास यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने काश्मीरमधील […]
कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल, अशी चांगली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. विशेष […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) मोठे यश मिळविले असून भारतातून बॅँकांची कर्जे बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात […]
शिवसेना मुस्लिमविरोधी असतानाही सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना दिलंय धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट..! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मशीदीवरील भोंगे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा ही […]
शुद्र विचारांचा खुजा राजकारणी असल्याची बोचरी टीका विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि […]
दिल्लीतील आंदोलनावरून मात्र मोदी सरकारवर दुगाण्या विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादेतील शेतकरी आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून […]
स्वतःच्या पराभवातून आत्मपरीक्षण करायचे सोडून फडणवीसांचा शिवसेनेलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून दारूण पराभव […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारचे कृषी विधेयक २०२० काय आहे? तर भारतातील शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्यावेळी […]
२०१६ मध्ये भाजपा युतीला मिळाल्या होत्या ६ जागा वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादची महापालिका निवडणूक ही भाजपाने राष्ट्रीय निवडणूक बनवलेली होती. तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या […]
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातले चित्र बदललेय, अशी सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीने […]