ई – केवायसी पूर्ण असल्यासच महाराष्ट्रात २१ लाख शेतकऱ्यांना सरकारी अनुदान
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी अनुदान देते. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई – केवायसी असलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला […]