• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Mohan Bhagwat : ‘ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मोहन भागवत यांचे विधान!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर म्हटले आहे की, ही कोणत्याही पंथाची किंवा समुदायाची लढाई नाही. सध्या सुरू असलेला संघर्ष हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. मुंबईत पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी हे सांगितले.

    Read more

    Medha Patkar : मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

    दिल्ली पोलिसांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.

    Read more

    Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील विधान बेजबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार भाष्य स्वीकारले जाणार नाही.

    Read more

    Puneet Jaggi : अंमलबजावणी संचालनालयाचे जेनसोल परिसरात छापे; को-फाउंडर पुनीत जग्गी यांना अटक

    सेबीच्या कारवाईनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२४ एप्रिल) जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या जागेवर छापा टाकला. दरम्यान, सह-प्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा प्रवर्तक अनमोल जग्गी दुबईमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    Sharad Pawar पवारांच्या तोंडावर गनबोटे कुटुंबाने सांगितले, टिकल्या काढल्या, अल्ला हूॅं अकबर म्हटले, तरी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या!!, तरीही पवारांना टोचली धर्माची चर्चा!!

    पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले.

    Read more

    World Bank : जागतिक बँकेच्या सहाय्याने नवे जलसंपत्ती प्रकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Rahul Gandhi राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची जबरदस्त चपराक; स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन नाही करणार!!

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही.

    Read more

    Lashkar-e-Taiba : लश्कर ए तोएबाचा प्रमुख हाफिज ISIच्या सुरक्षित स्थळी लपला; पाक लष्करप्रमुखाला भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची भीती

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद अबोटाबादच्या लष्करी छावणीतील गुप्तचर संस्था आयएसआयच्या छावणीत जाऊन लपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्करच्या मदरशात लपून बसलेल्या हाफिजला ‘हल्ल्याची’ भीती वाटत होती. त्यामुळे २७ एप्रिल रोजी मुरीदकेच्या मदरशात होणारा कार्यक्रमही रद्द केला आहे.

    Read more

    Naxals : नक्षल्यांचे कंबरडे मोडले, सर्वात मोठी कारवाई; 114 दिवसांत 161 नक्षली ठार, 600 जणांचे आत्मसमर्पण

    गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंद देश नक्षलमुक्त होईल, असे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत यंदा आतापर्यंत ११४ दिवसांत १६१ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. सुमारे ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात २९६ व २०२३ मध्ये ५६ जण मारले गेले होते. म्हणजे दोन वर्षांतच नक्षलीविरुद्ध घातक कारवाईत ५२८ टक्क्यांची वाढ झाली आहे

    Read more

    Kapil Sibal म्हणे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा; मोदी सरकारच्या आक्रमक धोरणाला फाटे फोडण्यासाठी कपिल सिब्बल यांची सूचना!!

    पहलगाम मध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड केल्यानंतर पाकिस्तानला अनुकूल ठरणाऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी “दहशतवादाला धर्म नसतो

    Read more

    Sadhvi Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची NIAची मागणी, 8 मे रोजी सुनावणी

    मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने भाजपच्या भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची एनआयएने मागणी केली आहे. सर्व आरोपींना बेकायदेशीर कृत्य (यूपीए)च्या कलम १६ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा युक्तिवाद मुंबईच्या विशेष न्यायालयात एनआयएच्या वतीने केला आहे.

    Read more

    Pakistani airspace : पाकिस्तानी एअरस्पेस बंद, अमेरिका अन् युरोपच्या उड्डाणांवर परिणाम शक्य; अटारी सीमेवर आता जवानांचे हस्तांदोलन नाही

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले आहे. यात सर्वात मोठे पाऊल अटारी-वाघा सीमा तात्पुरती बंद केली आहे. ही सीमा दोन्ही देशांत रोज सायंकाळी होणाऱ्या रिट्रीट समारंभ आणि मर्यादित व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाते. सरकारकडून सांगितले की, जोवर स्थिती सामान्य होत नाही, तोवर अटारी सीमेवर भारतीय गेट उघडले जाणार नाही. यासोबत दररोज सूर्यास्ताला होणारा ध्वजारोहण कार्यक्रम आता भारतीय व पाकिस्तानी सैनिकांतील हस्तांदोलन प्रक्रियाही बंद केली आहे.

    Read more

    Water Treaty : द फोकस एक्सप्लेनर : सिंधू पाणी करार रद्द केल्याचा काय परिणाम होईल? पाकिस्तानचे काय हाल होतील? वाचा सविस्तर

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला उत्तर म्हणून १९६०चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या करारात काय समाविष्ट आहे? या करारासाठी कोणता देश सर्वात फायदेशीर आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न – तो खरोखर इस्लामाबादला मोठा धक्का देऊ शकतो का? यांची उत्तर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमधून जाणून घेऊयात….

    Read more

    The Focus Explainer : द फोकस एक्सप्लेनर: जो रद्द करण्याची धमकी देत आहे पाकिस्तान, या कृतीचा भारतावर काय परिणाम? वाचा सविस्तर

    जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही मोठे निर्णय घेतले. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही काही पावले उचलली – जसं की वाघा बॉर्डर बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा थांबवणं आणि भारतीय विमानांसाठी आपली आकाशमर्यादा बंद करणं.

    Read more

    दहशतवाद्यांचा निषेध करत बीएसएफचा मोठा निर्णय; अटारी, हुसेनिवाला आणि सद्की येथील ‘रेट्रीट सेरेमनी’तील हस्तांदोलन बंद

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

    Read more

    Pakistan शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!

    शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!

    Read more

    IMF : IMF ने भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.30% ने घटवला; आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.2%

    २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.२% दराने वाढेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज कमी केला आहे. यापूर्वी, आयएमएफने आर्थिक वर्ष २६ मध्ये विकास दर ६.५% राहण्याचा अंदाज वर्तवला होता.

    Read more

    Sahara case : सहारा प्रकरणात EDची मोठी कारवाई ; १५०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या नवीन मालमत्ता जप्त

    अंमलबजावणी संचलनालयाने सहरा समूहाविरोधात मनी लाँड्रिंग चौकशी अंतर्गत १५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची नवीन मालमत्ता जप्त केली आहे.

    Read more

    Ministry of External : परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी व्हिसा अवधी संपण्यापूर्वीच भारत सोडावा

    भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील.

    Read more

    Congress : गुप्तचर यंत्रणेतील अपयश अन् सुरक्षेतील त्रुटी याची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गुरुवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एक मिनिट मौन पाळले. याशिवाय, एक ठरावही मंजूर करण्यात आला.

    Read more

    Modis : दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल – मोदींचा कडक इशारा!

    बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळले. पंतप्रधानांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ला: भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई केली!

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर आणि वरिष्ठ पाकिस्तानी राजनैतिक कर्मचाऱ्यांना हद्दपार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- फक्त बार कौन्सिल मेंबरच होतील वक्फ बोर्ड सदस्य; मुस्लिम असणे अनिवार्य

    राज्य वक्फ बोर्डातील नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य बार कौन्सिलचा सक्रिय सदस्यच राज्य वक्फ बोर्डाचा सदस्य होऊ शकतो.

    Read more

    पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे हिंदुत्वाच्या विरोधात गरळ; तसेच वक्तव्य करून रॉबर्ट वाड्रांचे मुनीरला पाठबळ!!

    पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याने पाकिस्तानी ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकले

    Read more

    Kashmir : काश्मिरात सुरक्षा दल-दहशतवाद्यांत दुसरी चकमक, कुलगाममध्ये गोळीबार

    जम्मू-काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.

    Read more