6 महिन्यांत 87 हजार भारतीयांनी सोडले नागरिकत्व; सर्वाधिक लोक अमेरिकेत गेले; सरकारने म्हटले- परदेशी भारतीयांशी चांगले संबंध
वृत्तसंस्था नवी दिल्ली : या वर्षी जूनपर्यंत भारतातील 87 हजार लोकांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती […]