• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    PM Modi : डेमोक्रॅटिक ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये मोदी अव्वल; टॅरिफ वॉरमुळे ट्रम्प 8व्या स्थानावर

    शनिवारी जाहीर झालेल्या ‘डेमोक्रॅटिक ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग’ मध्ये पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर आहेत. त्यांना ७५% अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग दुसऱ्या स्थानावर आहेत.

    Read more

    Sansad Ratna Awards : 17 खासदारांना संसदरत्न पुरस्कार, महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश

    लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राइम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपल्या कार्याची चूकुन दाखवत हे पुरस्कार पटकावले आहे.

    Read more

    Bijapur : बिजापूरमध्ये सैनिकांनी 4 नक्षलवाद्यांना ठार केले; मृतदेह-शस्त्रे जप्त, बासगुडा परिसरात अधूनमधून गोळीबार सुरू

    छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासगुडा भागात शनिवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी ४ नक्षलवाद्यांना ठार मारले. या सर्वांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत ज्यात INSAS-SLR रायफल्सचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते.

    Read more

    Mumbai Airport Terminal 1 : मुंबई विमानतळाचं टर्मिनल 1 बंद होणार; 10 कोटी प्रवासी नवी मुंबईकडे वळणार

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 हे लवकरच बंद होणार आहे. येत्या नोव्हेंबर 2025 पासून या टर्मिनलचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात येणार असून प्रवाशांना दुसरीकडे वळवण्यात येणार आहे.

    Read more

    लोचटगिरीची हद्द… काँग्रेसचा नेता म्हणे, राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात !

    काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाच्या पुढे झुकण्याची परंपरा जुनी आहे. पण काँग्रेस नेते उदित राज यांनी लोचटगिरीची कमाल केली आहे. राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्कांसाठी लढले, तर ते ‘दुसरे आंबेडकर’ ठरू शकतात,” असे विधान उदित राज यांनी केले आहे.

    Read more

    Aparajita : बलात्कारविरोधी ‘अपराजिता विधेयक’ राज्यपालांनी परत पाठवले; कठोर शिक्षांवर केंद्र सरकारचे आक्षेप

    पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणलेले ‘अपराजिता विधेयक 2024’ राज्यपाल आनंद बोस यांनी परत पाठवले आहे. हे विधेयक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करते, मात्र केंद्र सरकारने यावर आक्षेप घेतले आहेत.

    Read more

    Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी; कुन्हा आयोगाने म्हटले- RCB, इव्हेंट कंपनी आणि राज्य क्रिकेट असोसिएशन जबाबदार

    बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजय दिन परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा आयोगाचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये, मोठ्या कार्यक्रमांसाठी स्टेडियम असुरक्षित घोषित करण्यात आले आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा पुढाकार, देशातील शिक्षण संस्थांना महत्त्वाचे 15 निर्देश

    संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी १५ महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश केंद्र किंवा राज्य सरकारने कायदा करेपर्यंत बंधनकारक राहणार आहेत. या आदेशामागचे कारण विशाखापट्टणममध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.

    Read more

    इजरायल मध्ये काम करून उत्तर प्रदेशातल्या 6000 कामगारांनी तब्बल 1400 कोटी रुपये घरी धाडले; आणखी 3000 कामगार इजरायलला जाण्याच्या तयारीत

    ज्या उत्तर प्रदेशाला मागास म्हणून आतापर्यंत सगळ्या देश हिणवत आला होता, तिथे कुशल कामगार आहेत आणि ते केवळ देशातच नव्हे, तर परदेशामध्ये जाऊन कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत असे आता सिद्ध झालेय.

    Read more

    Rahul Gandhi अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!

    अरे बाप रे, हे काय झाले??; सावरकरांना माफीवीर म्हणता म्हणता राहुल गांधी स्वतःच माफीवीर होऊन बसले!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या एका वक्तव्याने आली.

    Read more

    Kargil War : कारगिल विजय दिन; पंतप्रधानांनी लिहिले- शूर सुपुत्रांच्या धाडसाला सलाम; 2 केंद्रीय मंत्र्यांनी द्रासमध्ये शहिदांना वाहिली श्रद्धांजली

    कारगिल विजय दिनाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लडाखमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमात मनसुख मांडवीय आणि संजय सेठ या दोन केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. १९९९ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. गेल्या वर्षी २५ व्या कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    DRDO : DRDOची ड्रोनवरून ULPGM-V3 क्षेपणास्त्र चाचणी; ड्युअल-चॅनेल हाय डेफिनेशन सीकरने सुसज्ज

    भारत आता पायलटशिवाय हवाई ड्रोन वापरून दूरवरून शत्रूच्या बंकर किंवा टँकना लक्ष्य करू शकतो. कारण डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील राष्ट्रीय ओपन एरिया टेस्टिंग रेंजमध्ये ड्रोन-लाँच केलेल्या प्रिसिजन गाईडेड-व्ही३ ची चाचणी घेतली आहे. ही माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शेअर केली. संरक्षण मंत्र्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ड्रोनमधून केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे दृश्ये आहेत.

    Read more

    PM Modi : PM मोदी 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर पोहोचले; राष्ट्रपती मुइझ्झूंनी विमानतळावर केले स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर पोहोचले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली.

    Read more

    OTT Platforms : उल्लू-अल्टसह 25 OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारची बंदी; अश्लील कंटेंट दाखवल्याने कारवाई

    केंद्र सरकारने शुक्रवारी अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की हे अ‍ॅप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते.

    Read more

    Narendra Modi : सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे मोदी दुसरे; इंदिरा गांधींचा 4077 दिवसांचा विक्रम मोडला

    नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ४०७७ दिवसांचा (२४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७) विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले.

    Read more

    CJI Bhushan Gavai ; निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान

    सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते.

    Read more

    कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!

    गाझामधील कथित नरसंहाराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागणारी सीपीआय(मार्क्सवादी) पक्षाची याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. गाझाचा कळवळा करण्यापेक्षा देशाच्या प्रश्नांवर बोला असे न्यायालयाने खडसावले आहे.

    Read more

    राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी पंतप्रधान पदावर राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम मोडला, नेमका त्याच दिवशी त्यांचे नातू राहुल गांधींनी OBC भागिदारी महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

    Read more

    Darshan Bail : शक्तीच्या गैरवापरावरून सुप्रीम कोर्टाने कर्नाटक HCला फटकारले; रेणुकास्वामी हत्याप्रकरणी अभिनेता दर्शनला जामीन

    गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला जामीन मंजूर केल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाला दुसऱ्यांदा फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे की – रेणुकास्वामी हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने न्यायालयीन अधिकाराचा गैरवापर केला आहे.

    Read more

    Ration Card: 6 महिने रेशन घेतले नाही तर रेशन कार्ड रद्द होईल; घरोघरी जाऊन चाचणी होणार

    केंद्र सरकारने २२ जुलै रोजी लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, २०२५ अधिसूचित केला आहे. या अंतर्गत, ज्यांनी ६ महिन्यांपासून रेशन घेतले नाही त्यांचे कार्ड सक्रिय राहणार नाहीत. त्यानंतर ३ महिन्यांत, घरोघरी पडताळणी आणि ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल.

    Read more

    Rahul Gandhi  राहुल गांधींची फडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!

    राहुल गांधींची फाडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!, असे म्हणायची वेळ त्यांनी केलेल्या आजच्या फाडाफाडीमुळे आली

    Read more

    जगदीप धनखड यांना भैरोसिंह शेखावत यांच्यासारखे का नाही आले वागता??, भाजपा तरी नवीन भैरोसिंह कुठून आणणार??

    उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून उठलेली राजकीय धूळ अजून काही खाली बसायला तयार नाही. वास्तविक जगदीप धनखड यांचा राजीनामा ही फार मोठी राजकीय घटना घडू द्यायची नाही

    Read more

    Shinde’s : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक विधान

    महाराष्ट्रात सध्या आमदारांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कोणी मारामारी करत आहे, तर कोणाच्या घरात पैशांनी भरलेली बॅग दिसून येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.

    Read more

    RSS Chief : सरसंघचालकांची मुस्लिम धार्मिक नेत्यांसोबत बैठक; होसाबळेंसह इमाम प्रमुख उमर अहमद उपस्थित

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत गुरुवारी दिल्लीतील हरियाणा भवन येथे मुस्लिम धार्मिक नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. आरएसएसचे सर्वोच्च नेतृत्व ७० हून अधिक मुस्लिम धार्मिक नेते, विचारवंत, मौलाना आणि विद्वानांना भेटत आहे.

    Read more

    Central Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा घेता येईल; यात वृद्ध पालकांची काळजी आणि वैयक्तिक कारणांचा समावेश

    केंद्रीय कर्मचारी त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. ही तरतूद इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी देखील लागू होते. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

    Read more