भाजप मधला talent vacuum शशी थरूर भरताहेत, तर मग काँग्रेसवाले का “रिकामे” राहताहेत??
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला.