देशातील तरुणांनी भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात भाषण दिले. यावेळी त्यांनी देशातील तरुणांचे कौतुक करताना सांगितले की, तरुणांनी भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.