PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार
मंगळवारी भारत मंडपम येथे झालेल्या एबीपी न्यूज समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपल्या नद्यांचे पाणी हा अनेक दशकांपासून वादाचा मुद्दा आहे. आमच्या सरकारने नद्या जोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आजकाल माध्यमांमध्ये पाण्याबद्दल खूप चर्चा होत आहे.