Shashi Tharoor : काँग्रेससोबत मतभेद, शशि थरूर नाराज – “बुद्धिमत्ता कधी कधी मूर्खता ठरते”
केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारच्या धोरणांचे कौतुक केल्याने काँग्रेस नेते शशि थरूर आणि पक्षामधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी शनिवारी सोशल मीडिया ‘X’ वर एक पोस्ट करत म्हटले की – “बुद्धिमत्ता कधी कधी मूर्खता ठरते.”