Mamata Banerjee सिंदूर वाटप करणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट पण फेक न्यूजवर ममता बॅनर्जींचा राजकारणाचा खेळ उघड
भाजपकडून सुरू होणाऱ्या जनसंपर्क अभियानासंदर्भात काही माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजपकडून सुरू होणाऱ्या जनसंपर्क अभियानासंदर्भात काही माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पुराणे प्रामाणिक नाहीत. पुराणात लिहिलेल्या गोष्टी ऐकीव आहेत. म्हणून, कायदेशीर दृष्टिकोनातून, ते थेट पुरावे मानले जाऊ शकत नाही.
डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालक) यांनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्सची २ विमाने उडविण्यासाठी ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. २०२३ मध्ये झालेल्या करारानुसार, इंडिगोने दिल्ली-मुंबई ते इस्तंबूल थेट उड्डाणे करण्यासाठी तुर्की एअरलाइन्सकडून २ मोठी विमाने (बोईंग ७७७) भाड्याने घेतली होती.
भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेत्या आणि एमएलसी के. कविता यांनी गुरुवारी त्यांचे भाऊ आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (KTR) यांच्यावर गंभीर आरोप केले. कविता म्हणाल्या की, केटीआर त्यांना पक्षापासून वेगळे करण्याचा आणि बीआरएसला भारतीय जनता पक्षात (भाजपा) विलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुरुवारी एका महत्त्वाच्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर दोन प्रौढांमधील संमतीचे संबंध नंतर तुटले किंवा त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले तर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याला बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही.
जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये mock drill ठरवून त्याची तारीख केंद्र सरकारने बदलून ती आज 31 मे 2025 अशी केली.
पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारताने केलेल्या operation sindoor मोहिमेची माहिती सगळ्या जगाला देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळे जगभरातल्या 33 देशांमध्ये पाठवली.
काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. ते गुरुवारी म्हणाले, ‘कलम ३७० ही काश्मीरमध्ये एक मोठी समस्या होती. यामुळे काश्मीर देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे असा आभास निर्माण झाला. सरकारच्या विचारसरणीतही हे प्रतिबिंबित झाले.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी दहशतवादाविरुद्ध कडक संदेश दिला. ते म्हणाले- आपल्या सैन्याने असे शौर्य गाजवले की पाकिस्तानी सैन्याला युद्ध थांबवण्याची विनंती करावी लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कानपूरला पोहोचले. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची त्यांनी ८ मिनिटे भेट घेतली. चकेरी विमानतळावर पंतप्रधान मोदींसमोर शुभमची पत्नी ऐष्ण्या, वडील संजय, आई सीमा भावुक झाले. सर्वजण मोदींसमोर हात जोडून रडले. म्हणाले, आमच्या मुलाचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या कलाट विभागात स्थित सुरब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.
आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला गेला ज्यामध्ये मुंबईचा विजय झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
जर तुम्हाला प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात शिजवलेल्या जात असलेल्या आवडत्या भाजीचं नाव विचारले गेले, तर बहुतांश जणांच उत्तर हे बटाटा असेल. कारण बटाटा ही एक भाजी आहे जी आपण बटाटा टोमॅटो, बटाटा कोबी, बटाटा सिमला मिरची, बटाटा वांगी, बटाटा पकोडे आणि इतर अनेक भाज्यांसोबत मिसळून खाऊ शकतो. बटाट्याच्या या खासियतचा आनंद घेण्यासाठी, जगभरात ३० मे रोजी आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा केला जातो. २०२४ पासून त्याचा उत्सव सुरू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संघर्षात पश्चिम बंगाल मध्ये अखेर कम्युनिस्टांना कंठ फुटला 14 वर्षांच्या झोपेनंतर विळा हातोडा बाहेर काढला!!
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४७ टक्के व्यवहार भारतातून होतात आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ची व्याप्ती आता जागतिक स्तरावर वाढत आहे. याव्यतिरिक्त, भारत आज तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीचे नेतृत्व करत आहे.
अलीकडेच भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी तुलसीपीठाचे प्रमुख जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. यादरम्यान जगद्गुरूंनी लष्करप्रमुखांकडून मागितलेली गुरुदक्षिणा चर्चेचा विषय बनला. रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडून गुरुदक्षिणा म्हणून पीओके मागितले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, यावेळी जर पाकिस्तानने काही चूक केली तर आम्ही दहशतवादाविरुद्ध अशा पद्धती वापरू ज्याचा शत्रू देश विचारही करू शकत नाही. यावेळी जर पाकिस्तानने काही केले तर आमचे नौदल ओपनिंग करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ४७ हजार ६०० कोटी रुपयांच्या १५ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. कानपूरला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांचीही भेट घेतली.
सीबीआयने ओडिशातील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) उपसंचालकाला अटक केली आहे. भुवनेश्वरमधील एका व्यावसायिकाकडून २० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे.
ओडिशा दक्षता मंडळाने आरडब्ल्यू विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. विभागाने अंगुल, भुवनेश्वर आणि पुरीमधील पिपिली येथे सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि सुमारे २.१ कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेजची मागणी केली.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी रात्री उशिरा एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्थापनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. यूपी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्थापन केले जाणार आहे. नागरी संरक्षण स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते आपण पाहूयात.
ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केल्याची कबुली त्यांच्या पंतप्रधानांनी दिली, पण काँग्रेस नेते करून राहिलेत (न)पाडलेल्या राफेल विमानांची गिनती!! Operation Sindoor ही नवीच कहाणी काँग्रेसने सुरू केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे पूंछ आणि पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या जम्मू-काश्मीरच्या इतर सर्व भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानशी युद्ध करायचे राहिले बाजूला, राहुल गांधींना पंतप्रधान करायची काँग्रेस नेत्यांमध्येच लागली स्पर्धा!!, अशा अवस्थेत नेत्यांनी काँग्रेसला नेऊन ठेवले.