आसाम आणि मिझोराम सरकारांचे सीमावादावर तोडग्यासाठी पुढचे पाऊल; वादग्रस्त भागात पोलिसांचा गस्ती नाही
वृत्तसंस्था ऐजोल : आसाम आणि मिझोराम यांच्यात सीमेवर झालेल्या हिंसक झडपेनंतर दोन्ही सरकारांनी सामंजस्याची भूमिका घेत सीमावाद चर्चेने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांनी […]