देशाला एसबीआयसारख्या ४ ते ५ मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अपेक्षा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. डिजिटल बँकिंगचा काळ आला आहे. त्यामुळे अर्थचक्र अधिक सुदृढ ठेवण्यासाठी भारताला स्टेट बँक ऑफ इंडिया […]