Eknath Shinde : ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत, गिरे तो भी टांग उपर म्हणत एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत असे म्हणत राहुल गांधी यांचे विधान म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा मानसिकतेचे उदाहरण आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.