Fadnavis : महाराष्ट्र निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग? – राहुल गांधींचा आरोप आणि फडणवीस यांचं प्रत्युत्तर
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका “मॅच फिक्सिंग” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.