रावसाहेब दानवे यांनी बालदिनाच्या दिल्या हटके शुभेच्छा
बालदिनानिमित्त देशभरातून लहान मुलांना या बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.Happy Children’s Day by Raosaheb Danve विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : […]
बालदिनानिमित्त देशभरातून लहान मुलांना या बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.Happy Children’s Day by Raosaheb Danve विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : […]
महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.Minister of State for Home […]
मुंबईत बॉम्बस्फोट होण्याचा धोका आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पोलिसांना शनिवारी एका व्यक्तीने फोनवरून ही माहिती दिली. अज्ञात कॉलरने केलेल्या या कॉलने भीतीचे वातावरण निर्माण […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे […]
नाना पटोले यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.Maharashtra’s politics is moving towards crime- Nana Patole विशेष प्रतिनिधी […]
अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात […]
परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.Who says don’t give, don’t live without taking! May the […]
आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं आहे.Today is the fifth day of […]
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने आरोप केला […]
त्रिपुरामधील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक शहरांत रझा अकादमीने पत्रके लावून मोर्चे काढले. यात अनेक ठिकाणी मोर्चांदरम्यान हिंसाचार उसळला. दगडफेक झाली, अनेक जण […]
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी २३० बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये १,२०० […]
वृत्तसंस्था गडचिरोली / मुंबई : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने काल तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी आणि भीमा कोरेगाव दंगलीचा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र पोलिसांनी काल गडचिरोली जिल्ह्यात ग्यारापत्ती भागातील जंगलात अत्यंत धाडसी आणि धडाकेबाज कारवाई करून 26 नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये तब्बल 50 […]
शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली आहे. Will add to the splendor of the […]
या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.Home Minister Dilip Walse Patil lauds police action against […]
सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक तणावात येऊन खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.Bus conductor attempts suicide by drinking poison in […]
शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करून त्याला अधिक पैसा मिळू द्या अस आवाहन गडकरी यांनी केले आहे.Wheat is cheap but bread is expensive; Let him get […]
२ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते.गेल्या तीन वर्षांत येथून तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली आहे.The crown […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : खंडणी प्रकरणात नाव आल्यानंतर फरार झालेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह आणि इतर पोलिस अधिकाऱ्यां च्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरात मशीद पाडल्याच्या कथित वृत्तानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटणे यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याची मला खूप कीव येते. राजकारणासाठी […]
विशेष प्रतिनिधी अमरावती :त्रिपुरातील कथित हिंसक घटनांवरून अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रभर तणाव निर्माण झाला.अमरावतीत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसक घटनांवरून अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रभर तणावपूर्ण शांतता आहे.Huge […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हिंदू – मुसलमान वाद आणि दंगलीसंदर्भात शिवसेनेची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. 1992 – 93 च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे […]
Know Who Is Milind Teltumbde : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश […]
मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.Anonymous phone call to Bandra Railway Police, threat of bomb blast in Mumbai […]