अंगार विसरलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भंगाराचं कौतुक करताहेत, अतुल भातखळकर यांची टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : अंगार विसरलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भंगाराचे कौतुक करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मंत्रीमंडळाच्या […]