AURANGABAD : महाराष्ट्रातील अनेक भागात गारपीट; शेतकरी हवालदिल:औरंगाबाद-अकोला-अहमदनगर-वाशिम-गोंदियाला तडाखा
गारपिटीमुळे शेतमालाचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज. नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तसेच पावसामुळं हवेत गारठा निर्माण झाला. यामुळं पिकांचं […]