Devendra Fadnavis महाराष्ट्रात अंमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा; 2000 पेक्षा अधिक पान टपऱ्यांवर आणि केमिकल फॅक्टऱ्यांमध्ये कारवाई; मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्यात अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात असून या लढ्याला अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक रूप देण्यात आले आहे.