राजकारण साधून घ्यायला मिळाला नवा “बकरा”; सगळे मिळून त्याला “आपटा”!!
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा नौदलाने उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला, ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक, पण त्यातून महाराष्ट्रात राजकारण उसळले. विरोधक आणि सत्ताधारी […]