भारतात हिंसाचार घडवण्यासाठी खलिस्तान्यांनी कॅनडाची भूमी वापरली; कॅनडियन गुप्तहेर संघटनेच्या अहवालात प्रथमच कबुली!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्या त्या संबंधांमध्ये नेमका काय बदल झाला हे दोन्ही देशांमध्ये नियमित राजदूत नेमण्याच्या निर्णयावरून पुढे आले