तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे परदेशी अधिकारी परतू लागले मायदेशी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारताने कंदाहारमधील आपल्या वकीलातीमधील ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मायदेशी परत आणले आहे. कंदाहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी, वकीलातीमधील कर्मचारी […]