• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    मेंदूला सतत अस्वस्थ ठेवू नका

    सध्याचा काळ असा अनिश्चिततेचा आहे. भविष्यात नक्की काय होईल, याचा अंदाज बांधता येत नाहीये. खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; […]

    Read more

    श्री रामजन्मभूमी ट्रस्ट, आरोप आणि वास्तव…

    हिंदु समाजाचा तेजोभंग करणे, हेच काम जे करत आले त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर आरोप केले आहेत, जे साफ खोटे आणि तथ्यहीन आहेत… अयोध्येतील श्री […]

    Read more

    मराठा मोर्चे बिगर राजकीय, पण आता नेत्यांच्या राजकारणाचे शह – काटशह…!!

    मराठा मोर्चे बिगर राजकीय, पण आता नेत्यांच्या राजकारणाचे शह – काटशह…!! नाशिक – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात टॉप अजेंड्यावर आणल्या गेलेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा नजीकचा इतिहास […]

    Read more

    सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या!

    inflation in india : देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार, खाद्य […]

    Read more

    प्रति सेकंद ४० गिगाबिट्स अफाट क्षमतेचे वायरलेस नेटवर्क

    फोन व इंटरनेटचे कनेक्शन हा सध्याच्या काळात जगभर सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी इंटरनेटची रेंज नसते त्या ठिकाणी किती समस्या येतात याची कल्पना न […]

    Read more

    मुलांना शिक्षा नको, शिस्त लावा

    मुलांना वेळीच शिस्त न लावल्यास ती बिघडतात आणि शिस्त काही आपोआप लागत नसते, त्यासाठी शिक्षा हवीच, असं अनेक पालक मानतात. मुलांच्या मेंदूची मशागत फार योग्यप्रकारे […]

    Read more

    ऐकण्याची कला नीट आत्मसात करा

    सध्याच्या काळात जसे पैशाला, वेळेला महत्व आहे त्याचप्रमाणे माणसे जोडण्यालादेखील कमालीचे महत्व आले आहे. त्याला सध्याच्या जमान्यात नेटवर्किंग हा शब्द वापरला जातो. तुमचे नेटवर्किंग किती […]

    Read more

    एक तेवढे नाना, बाकी सब तनाना…!!; नानांची उफाळती महत्त्वाकांक्षा कुणाच्या मूळावर…??

    नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपली हॅट टाकून ही रेस एकदम ओपन करून टाकली आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्र्यांनाच राजकीय […]

    Read more

    सौर चुल कशी कार्य करते

    प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या रूपातील ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. हे तरंग जेव्हा एखाद्या वस्तूवर, घन किंवा द्रव पदार्थावर आदळतात, तेव्हा त्या तरंगांमध्ये असलेल्या ऊर्जेमुळे […]

    Read more

    तीव्र संताप, राग मेंदूतच होतो तयार

    थोर विचारवंत ऑरीस्टाटलनं म्हटलं आहे रागावणं सोपं आहे; पण योग्य व्यक्तीवर, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात रागावणं, हे मात्र अवघड आहे. ताणतणाव अति […]

    Read more

    अपयशानंतर नव्या उमेदीने उभे राहा

    आयुष्य हे अतिगतिमान असल्याने सर्वच गोष्टी प्रत्येकाला आपल्या पदरात पाडून घेणे शक्य नाही. पण म्हणून नाराज होऊ नका, खचून जाऊ नका. प्रत्येक अपयशानंतर नव्या उमेदीने […]

    Read more

    कुलरमुळे हवा खरंच थंड होते की ती थंड वाटते

    आता उन्हाळा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे घरातील कुलर्स वापरणे बंद होत आले आहे. मात्र जेछे कडक उन असते तेथे कुलर वापरलाच जातो. मात्र हे […]

    Read more

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ५ वर्षांसाठी शिवसेनेकडेच, राष्ट्रवादीला कोणतीही कमिटमेंट नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]

    Read more

    दर पाच सेकंदाला एक स्ट्रॉबेरी तोडणारा रोबो

    शेतीमध्ये मजुरांवर होणारा खर्च त्या तुलनेत मोठा असतो. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती कधीही परवडतेच. त्यामुळेच भारतातही आता मोठ्या प्रमाणात शेतात ट्रॅक्टर तसेच यांत्रिक अवजारांचा वापर […]

    Read more

    सरडा कसा काय सहजपणे रंग बदलतो

    माणसाला सरड्याच्या बदलत्या रंगाबाबत सतत कुतूहल असते हे मात्र नक्की. नेचर या जगप्रसिद्ध मासिकाने नुकत्याच प्रसिद्द केलेल्या अंकात पॅंथर शॅमिलियान या सर्वांत मोठ्या सरड्याच्या या […]

    Read more

    स्वतःचेही योग्य मूल्यमापन करा

    केवळ कल्पनेत रमणे महत्वाचे नाही तर स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. तुम्हाला तुमचे शरीर तरी पूर्णपणे माहीत आहे का? तुम्ही समोरच्याचे शारीरिक अस्तित्व […]

    Read more

    मुलांवरील रागाला आवर घाला

    तणाव आणि राग यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे हे सिद्ध झालंय. ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, प्रतिक्रिया याविषयी […]

    Read more

    ममता – पवारांच्या महत्त्वाकांक्षा उफाळू शकतात, तर मायावती – बादलांच्या का नाही उफाळणार…??; पण त्या मूळावर येणार मोदींच्या की काँग्रेसच्या…??

    मोदी विरोधी आवाजांचा खेळ perception चा आहे. सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या काँग्रेसच्या सत्ता […]

    Read more

    गोदामाई… नाशिकास करी सम्पन्न सर्वदा

    नाशिक म्हणजे मंदिराचं गाव..गंगाकाठी प्रसिद्ध अशी खुप सुंदर मंदिरे आहेत…त्यात गोदावरी, सिहस्थ गंगा,कपालेश्वर,कार्तिकेय, मागेच काळाराम,सीतागुंफा.. बालाजी मंदिर,एकमुखी दत्त,दुतोंडी मारुती,साई मंदिर अनेकोनेक देवळं आहेत…सगळेच गंगेकाठी… नाशिककरांचे […]

    Read more

    नीट ऐका आणि समंजसपणे बोला

    अनाकलनीय संभाषण टाळून, विचारांचे आदानप्रदानाद्वारे मिळणारा निखळ आनंद अवर्णनीय असाच असतो. त्याचप्रमाणे खरं बोलावे असं नेहमीच सांगितलं जातं. अप्रिय सत्य पण न बोलणं हे जसं […]

    Read more

    साखरेला पर्याय ठरणार अमाई प्रथिने, जगात वेगाने संशोधन

    थंड पेयांसह अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. साखर तयार करताना रसायनांचा वापर केला जातो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी […]

    Read more

    समस्त पालकांनो फटक्याशिवाय मुलांना शिस्त लावा

    तिकडं अमेरिकेत वगैरे असतील. पण, आपल्याकडंही मुलांना एकही फटका न लगावणारे पालक असतात का? असतात… कदाचित अल्पसंख्य असतील अजूनही. पण, निश्चिfत असतात. हे असे पालक […]

    Read more

    स्वेच्छानिवृत्ती घ्यायचीय?, मग त्याआधी हा सारासार विचार करा

    सध्याच्या काळात नवरा-बायको दोघेही नोकरीमध्ये व्यस्त असतात. पूर्वीसारखी आता आठ तासांची डय़ुटी नसते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी […]

    Read more

    पाणी उतू जात नाही मग दूधच का उतू जाते?

    दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅससमोर उभे राहून ते तापवावे लागते. अन्यथा ते उतू जाते. तेच पाण्याच्या बाबतीच होत नाही. पाणी उकळायला ठेवले तर […]

    Read more

    इतरांना काय म्हणायचं आहे हे लक्षपूर्वक ऐका

    एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण लहान असताना तुमचं विश्व फक्त तुमच्या घर आणि शाळेपुरतं मर्यादित असतं. जिथे आईवडील, […]

    Read more