• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    चटणी – कोशिंबीरीचे मिंधे

    फुकट विमान प्रवासाच्या बातमीत अमर्त्य सेन यांचे नाव झळकल्याने त्यावर टीका – टिपण्या सुरू आहेत. पण यात नवीन काही नाही. विद्वत्तेच्या नावाखाली असले लाभ उठविणे […]

    Read more

    लाईफ स्किल्स : आपल्या प्रगतीसाठी सदैव ऐका

    भावनिक आणि व्यावहारिक हेतूंसाठी ज्यांना संबंध जोडण्याची आवश्यकता आहे ते सुसंगत प्रकारचे ऐकण्याचे कौशल्य प्रदर्शित करतो. अशा जगात जेथे एक चांगला श्रोता म्हणून व उत्क्रांती […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या

      लहान मुलांनी आनंदात शिकलं पाहिजे. मुलांना मारा, रागवा आणि शिकवा असं कोणीही म्हणत नाही. देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात […]

    Read more

    विज्ञानाची डेस्टिनेशन्स : एक मिनीटाचा तीव्र व्यायामही महत्वाचा

    चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : शरीरात ड जीवनसत्व कसे बनते

    मानवी शरीरात जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल कच्चा माल म्हणून लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ […]

    Read more

    यशासाठी मोठी स्वप्ने पहा

    यशस्वी होण्याची कल्पना ही अतिशय व्यक्तीसापेक्ष असते. यशस्वी व्हायचे म्हणजे नक्की काय किंवा कशात हे आधी ज्याचे त्याने ठरवावे. आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ […]

    Read more

    अनिश्चितता असते त्या वेळी मेंदू होतो अधिक उत्तेजित

    सध्याचा काळ असा अनिश्चिततेचा आहे. भविष्यात नक्की काय होईल, याचा अंदाज बांधता येत नाहीये. खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; […]

    Read more

    अल्ट्रा-लो तापमान मिळवण्यात अमेरिकच्या सशोधकांना यश

    विविध प्रयोगांसाठी शास्त्रज्ञांना कमी वेळेत उणे 271 अंश सेल्सिअस तापमानाची आवशक्यता असते. पुन्हा तीच प्रक्रिया उलट गतीने होत वातावरणातील तापमानपण हवे असते. यासाठी अमेरिकेतील कंपनीने […]

    Read more

    मेळघाट उजळविणारा समर्पित वनवासी..! 

    आदिवासींना शाश्वत व त्यांच्या स्वभावाला अनुरूप रोजगार देण्यासाठी मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्र स्थापन करून कौशल्य निर्मिती केंद्र उभारणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील […]

    Read more

    केंद्राच्या एका खेळीने ममता हेलपाटल्या तर पुढची पाच वर्षे त्या कशा काढणार…??

    सुवेंदू अधिकारींना पंतप्रधानांच्या बैठकीत नुसते बोलावले, तर ममता बॅनर्जी खवळल्या. केंद्रावर आरोपांची आगपाखड करून त्यांच्याच राजकीय खेळीला बळी पडल्या. ममतांनी केंद्र सरकारवर सतत आगपाखड करावी, […]

    Read more

    मराठी परिघात कुचंबलेला “सावरकर अभ्यास” आता भेदतोय आंतरराष्ट्रीय कक्षा

    स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानोत्तर जीवनाकडे विशेषतः त्यांच्या राजकीय जीवनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पठडीबाज इतिहासकारांची आणि विचारवंतांची राहिली आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची विशिष्ट भूमिका असणे स्वाभाविक […]

    Read more

    सावरकरांना अपेक्षित हिंदूचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरणही…!!

    स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण या मुद्द्यावर साधारणपणे सार्वजनिक पातळीवर चर्चा होते. पण सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणाबरोबरच हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचाही आग्रह धरला होता, याकडे फारसे लक्ष दिले गेलेले […]

    Read more

    “अंदमान”, “ने मजसी ने”च्या पलिकडचे सावरकर; Transfer of Power च्या Negotiations मध्ये ब्रिटिशांना टक्कर देणारे…!!

    या लेखाचे शीर्षक कदाचित सावरकरप्रेमींना खटकेल. पण ही वस्तूस्थिती आहे, की सावरकरांना सावरकरप्रेमींनी “अंदमान आणि “ने मजसी ने”मध्ये अडकवून ठेवलेय आणि विरोधकांनी “माफीनाम्यात आणि गांधी […]

    Read more

    छत्रपती संभाजी महाराजांवरील गिरीश कुबेरांचे लेखन ऐतिहासिकदृष्ट्या ‘दरिद्री’, सत्याच्या दृष्टीनेही ‘भिकारी’

    लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी लिहिलेले ‘रीनेइसन्स् स्टेट’ हे इंग्रजी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात […]

    Read more

    भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्लक्षित पैलूवर प्रकाश; रासबिहारी बोसांचा पत्रव्यवहार आणि सावरकर

    हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामात देशाबाहेर राहून ज्यांनी अतुलनीय योगदान दिले त्यामधले एक अग्रगण्य नाव म्हणजे, रासबिहारी बोस. त्यांची आज १३५ वी जयंती. रासबिहारी हे सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते […]

    Read more

    बोफोर्स प्रकरणाचा बाण जयराम रमेश यांनी नेमका कोणाला मारलाय…??

    कोरोना व्यवस्थापन आणि बोफोर्स प्रकरणाचे व्यवस्थापन यांची तुलना करून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नेमके कोणाला दुखावून ठेवले आहे, याचा नीट विचार केला पाहिजे. रमेश […]

    Read more

    जुन्या जमानतली बुद्रूक सासू… आणि काँग्रेसचे बोफोर्सी argument…!!

    कोरोनाचा “इंडियन स्ट्रेन” काय किंवा “कोरोना” मोदींसाठी “बोफोर्स” ठरेल, हे argument काय… काँग्रेसचा नॅरेटिव्ह सेट करण्यातला तो एक भाग मानला पाहिजे. आता काँग्रेसचा प्रभाव पहिल्यासारखा […]

    Read more

    अलीबाबा आणि चाळीस चोर…

    महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना भरभरून दिलय.. जाणता राजा असे अभिमानास्पद बिरुद देऊन गौरविले. मात्र, शरद पवार यांच्या राजकारणाचा विचार केला तर पवारांनी राजकारणातून काय […]

    Read more

    पिनराई विजयन हे ज्योती बसूंपेक्षा वेगळे कसे ठरले?

    पिनराई विजयन यांनी केरळचे अख्खे मंत्रिमंडळ बदलून आपण CPM च्या पॉवरफुल सरचिटणीसापेक्षा अधिक शक्तीशाली झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. CPM चे सरचिटणीसपद किती प्रभावी […]

    Read more

    महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या प्रगतीचे फुटके डंके…!!

    काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाच्या अंधारातून गावेच्या गावे लसीकरणाला विरोध करताहेत.तामिळनाडूतल्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडलं नाही, वादळात लोटलं!

    मुख्यमंत्री हवेतून आले, काही मिनिटं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बसले. पत्रकार परिषदेला उभे राहिले आणि निघून गेले. तौते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात […]

    Read more

    कोरोनाच्या संकटात मोदींचे कही पे निगाहे;  कही पे निशाना…!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांना प्रत्युत्तरे देताना देशातल्या विविध स्टेक हॉल्डर्सशी थेट बोलत आहेत. हिंदी सिनेगीताच्या भाषेत बोलायचे झाले तर मोदींचे सध्या “कही पे निगाहे […]

    Read more

    राजकीय विवेकभ्रष्टांचे संकेतभंग…!!

    राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय संकेत, प्रोटोकॉल्स तोडून मुख्यमंत्र्यांनी बोलावेच कशाला… आपल्याच सरकारचे महत्त्वाचे निर्णय माहिती नसणे हे ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याला शोभादायक आहे काय… हे प्रश्न विचारले […]

    Read more

    कॅनडासह अनेक देशांनी केलाय कोरोनाविरोधी लशींचा मोठा साठा ; मानवतेचे नुसतेच गोडवे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात कोरोनाविरोधी लसीची टंचाई जाणवत असताना अनेक राष्ट्रांनी गरजेपेक्षा जास्त कोरोनाविरोधी लसीचा साठा करून ठेवला आहे. त्यामध्ये कॅनडाने लोकसंख्येच्या पाचपट साठा […]

    Read more

    सल्ले देणारे किती आले… किती गेले… १० जनपथ ना तस्स की मस्स झाले…!!

    काँग्रेस नेतृत्वाला सल्ले देणाऱ्या नेत्यांना जेव्हा राज्यांची जबाबदारी दिली, तेव्हा हे नेते ना राज्य जिंकू शकले, ना काही मोठा परफॉर्मन्स दाखवू शकले. आता जे नेते […]

    Read more