‘टाॅप्स’मुळे भारतीयांनी मिळविले टोकियोमध्ये टाॅप यश…
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळविलेले यशाने भारतीयांमध्ये सुखद भावना आहे. दोनवरून सात पदकांपर्यंत भरारी मारण्यामागे एक सरकारी योजना होती, जिचे नाव आहे टाॅप्स. […]
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळविलेले यशाने भारतीयांमध्ये सुखद भावना आहे. दोनवरून सात पदकांपर्यंत भरारी मारण्यामागे एक सरकारी योजना होती, जिचे नाव आहे टाॅप्स. […]
महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला “गरज असेल तिथे आघाडी” हे उघडपणे आणि राष्ट्रवादीला “गरज नसेल तिथे बिघाडी” हे शरद पवारांचे जुने धोरण राबवायचा राष्ट्रवादीचा […]
सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणूभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑॅक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल (डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक आम्ल (आरएनए). […]
सध्या प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करण्यासाठी धडपडत असतो. अशा वेळी सतत बोलण्यापेक्षा कधी तरी ऐकून घेतले तरीही फार फायदा होतो हे लक्षात घेतले पाहिजे. […]
भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी […]
पूर्ण झोपेचं महत्त्व मेंदूवरील संशोधनातून आता सिद्ध झालेलं आहे. पूर्ण झोपेची गरज सगळ्यांनाच असते. झोप कमी झाली तर एकूणच हालचालींवर परिणाम होतो. कारण मुळात मेंदूच्या […]
ट्रकच्या मागे हॉर्न प्लीज असे लिहिलेले आपण नेहमीच बघतो. मागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवावा अशी अगदी माफक पण फार महत्वाची अपेक्षा यामागे असते. कारण यामुळे […]
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करत राहणे खुप आवश्यक आहे. परिश्रम केले नाही तर यश मिळत नाही. काही लोक यश मिळवण्यासाठी शॉर्ट कट […]
शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव मेंदूच असतो. त्याचे कार्य इतके अव्याहतपणे कसे चालते याचे कोडे अजूनही जगभरातील तज्ञांना उलगडलेले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून येणाऱ्या संवेदनांची क्षेत्रे […]
सारे जग केवळ एकाच गोष्टीभोवती गिरक्या् घेतंय, ते म्हणजे श्री म्हणजेच वैभव, ऐश्वर्य. तुम्हाला ज्ञानाची लालसा असते, सुखाची असते, सौंदर्य, धन, यश, प्रगती ज्या कशाची […]
खरे सांगायचे तर यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशिष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश […]
सकाळी केलेल्या नाष्ट्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी काही खाल्ले, तर तुमची जाडी वाढण्याचा संभव असतो. लठ्ठपणा आणि दुसऱ्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अधिक ऊर्जा देणारा नाष्टा सेवन […]
काँग्रेस पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षातली गटबाजी संपलेली नाही उलट ती अधिक उफाळली आहे. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट […]
कोणत्याही क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडायची असेल, यश मिळवायचे असेल तर संवाद प्रक्रियेला अनन्साधारण महत्व असते. ज्यांना हे महत्व कळते ते त्यांच्या क्षेत्रात यशाला गवसणी […]
मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा […]
आपला मेंदू हा जीवनातील अनेक भल्याबुऱ्या आठवणींचा खजिना असतो. आपली बुद्धीही मेंदूच्या स्मरणशक्तीवर मापण्यात येते. या आठवणी तसेच बुद्धीसंबंधीची स्मरणरूपी माहिती आपल्या मेंदूत कशी साठविली […]
आपल्या कामाच्या वेळा लक्षात घेवून शरीराचे जैविक घड्याळ कशा पद्धतीने काम करते आहे, यावर व्यायामाची वेळ ठरवावी. तुमची झोपण्याची सवय, तुमच्या कामाच्या किंवा शाळा-कॉलेजच्या वेळा […]
महाराष्ट्राने भाजपला १०५ आमदार दिले आहेत. ५० – ५० आमदारांच्या आसपास खेळणारे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला “खेळवत” आहेत आणि १०५ आमदारांचा पक्ष काय […]
सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे […]
घरातील लहान मुले इतके प्रश्ना विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्ना आवर असं म्हणावंसं वाटतं. […]
निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]
मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात. जसे चालणे, बोलणे आणि हातपायांच्या हालचाली. हालचालींसाठी मेंदूपासून चेतापेशींमार्फत निघालेले आवेग हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेताकडे […]
प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्याची जडणघडण, परीस्थितीदेखील वेगळी असते. त्या अनुरूप तो आपले स्वतःचे यश कशात आहे हे ठरवत असतो, मोजत असतो. […]
नारायण राणे यांची जीभ घसरली असेल, तर शिवसैनिकांचेही हात उठले आहेत. हे विसरून चालणार नाही. या दोन्ही घटनांकडे डोळे उघडे ठेवून आणि डोके जाग्यावर ठेवून […]
… तेव्हा बघू या ममता बॅनर्जी आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाप्रमाणे पंतप्रधान मोदींना आव्हान देतच राहतात की स्वत:चा “उद्धव ठाकरे” करून त्यांच्यापुढे पोटनिवडणूक घेण्यापुरती का होईना पण […]