‘बघा की…वरनं गडगडाटाचा आवाज येतोय न्हवं का…’
द. मा. मिरासदार गेले… द. मा. म्हणजे अस्सल मराठी मातीतल्या कथा… साधीसोपी, निर्मळ भाषा… खिळवून ठेवणारं, खदखदून हसवणारं कथाकथन… द. मा. म्हणजे भोकरवाडीतल्या इरसाल ग्रामस्थांचा […]
द. मा. मिरासदार गेले… द. मा. म्हणजे अस्सल मराठी मातीतल्या कथा… साधीसोपी, निर्मळ भाषा… खिळवून ठेवणारं, खदखदून हसवणारं कथाकथन… द. मा. म्हणजे भोकरवाडीतल्या इरसाल ग्रामस्थांचा […]
माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे […]
इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन […]
महाविद्यालयातून घरी परत आल्यावर अभ्यास होत नाही, असं अनेक विद्यार्थी म्हणतात, अरे! मी फारच थकलो बुवा. म्हणूनच अभ्यास होत नाही. मला टीव्ही पाहून, मित्रांशी […]
मन हे खूप चंचल असते. ते कायम भूतकाळातील घटनांचा किंवा भविष्यातील चिंतेचा विचार करीत असते. याच्या फायद्या तोट्यावर आता फार मोठ्या प्रमाणात संशोधन जगात सुरु […]
जे लोक पुस्तके वाचतात त्यांची प्रगती होते. खरं तर पुस्तके माणसाला रद्दी होण्यापासून वाचवितात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तके वाचली पाहिजेत. आपल्या संग्रही ठेवली पाहिजेत. सध्याच्या काळात […]
ओझोनचा थर पृथ्वीच्या वातावरणातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. भूपृष्ठापासून पासून साधारण ९ ते २२ मैल उंचीवर स्थितांबर मध्ये ओझोनचा थर आढळून येतो. ओझोन घटकांचे मुख्य […]
कोविडने आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर एक विचित्र छाप सोडली आहे. अशा गोष्टी अनपेक्षित आणि त्रासदायक असल्याने आापले मन त्या झेलायला तयार नसते. जग आधुनिक […]
धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्याने आपल्यावर केलेला परिणाम म्हणजे ताणतणाव आणि थकवा. कोणते ना कोणते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण सतत धावत असतो. कुटुंबीयांसाठी दूरच; आपण स्वत:लाही […]
पूर्वी मनुष्य अन्न कच्चेच खात होता. आगीच्या शोधानंतर मनुष्य अन्न शिजवून खाऊ लागला व त्यातून तो अन्नातील उष्णांक व फॅट्स सहज बाहेर काढू शकला, मात्र […]
निसर्ग हा मानवाच्या समजण्याच्या पलीकडचा असतो असे म्हटले जाते. त्यात बऱ्याच अंशी तथ्यदेखील आहे. मात्र तरीदेखील मानवाचा त्याला समजूव घेण्याची तहान काही केल्या भागत नाही. […]
गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी मूळ काँग्रेस सोडून तृणमूल […]
आणि इथेच इंदिरा गांधींनी इंडिकेटची व्याप्ती वाढवून जी सध्याची काँग्रेस अस्तित्वात आणली तिचा पराभव घडून आलेला आहे. तो नुसता भाजपने केलेला पराभव नाही तर दोन्ही […]
पंजाब मध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा एकूण आढावा घेतल्यानंतर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेस हायकमांडची दोन प्रादेशिक नेत्यांना एकमेकांमध्ये झुंजविण्याची प्रवृत्ती. काँग्रेसचे […]
कोणत्याही संवादामध्ये बोलणारा जसा महत्वाचा असतो तितकाच ऐकणाराही महत्वाचा असतो. कारण कोणी ऐकमारेच नसले तर बोलणाऱ्याचेही महत्व संपून जाते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी […]
वातावरणातील फेरबदल मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करतात. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा माणसाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे हरितगृह परिणामांकडे वेळीच लक्ष न […]
सुरुवातीला लोक मोबाईलचा वापर फक्त फोनवर संवाद साधण्यासाठी करत. कालांतराने मोबाईलमध्ये बदल होते गेले. नवनवीन टेक्नॉलाजी येऊ लागल्या तसा मोबाईलचा संवादाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरही वाढला. […]
काँग्रेस सुद्धा इतर तरुण नेत्यांना आपल्यात घेऊन आपला बचाव तर करेलच, पण भाजपशी लढण्याची तोंडी भाषा वापरून इथून पुढच्या काळात ते प्रादेशिक पक्ष फोडायलाही कमी […]
नुसते वयाने तरुण नेते पक्षात घेऊन जर पक्षाला उभारी आणता आली असती तर राहुल गांधी त्यांच्या चाळिशीतच काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. गेल्या 10 वर्षात त्यांनी […]
मन चंगा तो कटोती मे गंगा अशी एक म्हण आहे. मनाच नेहमी चांगले विचार असावेत, सदैव वर्तमानकाळात जगावे, लहान मुल जसे केवळ आत्ताचा विचार […]
तुम्ही करत असलेल्या कामाबद्दलची तुमच्या मनात असणारी प्रेरणा, हेतू हे तुमच्या यशाची दिशा ठरवतं. तसंच मानसिक समाधानही ठरवतं. सकारात्मक लोकं कामाकडं वेगळ्या नजरेनं बघतात. लोकांच्या […]
पृथ्वी व सौरमाला यांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत जे अनेक नवे शोध लागले आहेत, त्याने मानवासाठी आश्चर्यकारक आहेत. संशोधकांना ज्वालामुखींबाबत काही गोष्टी नव्याने समजल्या आहे. […]
जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींनाही वस्तू ओळखायला आणि त्यातील चलचित्रांच्या माध्यमातून गोष्ट वाचायला, समजायला शक्य होणार आहे. अंधांना स्पर्शज्ञानाशिवायही एखादी बाब समजावी यासाठी संशोधकांनी व्हिडिओ गॉगल […]
जे लोक निरर्थक, निराशावादी विचारांचे बंदिस्त आहेत, ते नेहमी त्यांच्या स्वतःच्याच नशीबांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा येत नाही असे मानले जाते. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन […]
वयाच्या पन्नाशीनंतर मनुष्याच्या शरीरातील स्नायूंचे वजन कमी होण्यास सुरवात होते. काही जुने आजार, चुकीचे डाएट आणि बसून राहण्यामुळे ही स्थिती अधिक गंभीर बनते. दररोजच्या आहारात […]