Operation sindoor : भारताने हल्ले थांबविले तर तणाव कमी करू; पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ असे का म्हणाले असतील??
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” केले.