Congress : हिंदूंना शिव्या, मुस्लिमांसाठी ओव्या; यमुनेच्या फेसावर काँग्रेसच्या तरतील का नौका??
हिंदूंना शिव्या, मुस्लिमांसाठी ओव्या; यमुनेच्या फेसावर काँग्रेसच्या तरतील का नौका??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली आहे.
हिंदूंना शिव्या, मुस्लिमांसाठी ओव्या; यमुनेच्या फेसावर काँग्रेसच्या तरतील का नौका??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली आहे.
लोकसभा आणि विविध राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर भाजपशासित राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसू लागले, त्या उलट निवडणुका संपून देखील काँग्रेसच मात्र अद्याप जुनेच मुद्दे उगाळण्यापासून मागे हटायला तयार नसल्याचे चित्र समोर आले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्न किताबाची मागणी, पण प्रत्यक्षात मोदी सरकारने दिला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पद्मभूषण सन्मान!!
महाराष्ट्रात महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या विरोधकांना एवढे विषय हाताशी आयते लागले, की ज्यामुळे फडणवीस सरकारला जेरीस आणणे सहज शक्य होते,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातल्या आणि शिवसेना उबाठा पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा असली, तरी आता पक्षाने त्या इच्छेला फिल्टर लावला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी वरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे नेमका कुणी कुणाचा, का केला विश्वासघात??
महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदांच्या वादावर सातारा जिल्ह्यातील दरेगावी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना नेत्यांनी अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, पण त्यामुळे सवाल निर्माण झाला, की अजितदादांना झुकते माप दिले म्हणून एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज झाले का??
महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये पालकमंत्री पदाच्या वाटपाचा विषय चिघळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा खुलासा समोर आला. महाराष्ट्रात म्हणे शिवसेनेत “नवा उदय” करायचा प्लॅन होता, पण तो फसला, पण त्याच वेळी भाजपने “विजय” दारातच अडवला अशीही बातमी उघड्यावर आली.
विजय वडेट्टीवार यांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा, पण त्यांच्या काँग्रेसला अजूनही पराभवातून सावरून मर्मावर घाव का घालता येईना??, असा सवाल वडेट्टीवार यांच्याच वक्तव्यामुळे समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारला Problem of plenty ने ग्रासले आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालायला हवे होते, तसे ते चालत नसल्याचा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी चालवला आहेच, पण महाराष्ट्राच्या ज्या मतदारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है नॅरेटिव्हनुसार पुढाकार घेऊन मतदान केले,
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ठोकण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी करून अमित शाह यांना जरूर ठोकले, पण प्रत्यक्ष राजकीय […]
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्तुती केल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना पवारांच्या प्रेमाचा आलेला “उमाळा” केंद्रीय गृहमंत्री अमित […]
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सह महाराष्ट्रातल्या महापालिका अजित पवारांच्या पक्षाने महायुतीतून न लढता स्वतंत्रपणे […]
नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर भाजपने साईबांबांच्या शिर्डीत घेतलेल्या महाअधिवेशनात श्रद्धा सबूरी अन् भाजपची महाभरारी!! ही टॅगलाईन दिली. त्यावर मराठी माध्यमांनी जोरदार […]
नाशिक: महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणकून पराभव झाल्यानंतर काय व्हायचे ते होऊ द्या, असा निर्वाणीचा इशारा देत उद्धव ठाकरेंनी मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका स्वबळावर लढवायचा […]
शरद पवार यांनी केलेली संघ स्तुती हे खरं म्हणजे त्यांच्या विश्वासार्हतेवर संशयाची पेरणी आहे, पण त्या पलीकडे जाऊन भाजपसाठी ती “अँटी मिडास टचची” धोक्याची घंटी […]
नाशिक : ज्या अर्थी वास येतोय, त्या अर्थी काहीतरी शिजत असल्याचा विशिष्ट “जावईशोध” काँग्रेसनिष्ठ माध्यमांनी लावून भाजप आता राष्ट्रवादी (शप) शिवसेना (उबाठा) पक्षांचे खासदार फोडणार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे सेनेत इनकमिंग, तर भाजपची सदस्य नोंदणी राष्ट्रवादी (शप)मध्ये मात्र जयंत पाटलांविरुद्ध मोर्चे बांधणी, अशा घडामोडी महाराष्ट्रात सुरू आहेत. विधानसभा निवडणूक […]
उपटलेले फायदे, भोगलेली सत्ता; मध्यमवर्गीय मतदार काँग्रेसच्या बापाचा माल आहे का??, असा संतप्त सवाल करायची वेळ दुसऱ्या – तिसऱ्या कोणी आणली नसून खुद्द काँग्रेसनेच पोचलेल्या […]
नाशिक : 15 जानेवारी 2025 रोजी काँग्रेस ज्या वेळी 24 अकबर रोड हे मुख्यालय सोडून कोटला रोडच्या इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे, त्यावेळी काँग्रेसला तब्बल […]
नाशिक : काँग्रेस लवकरच आपल्या नव्या मुख्यालयात म्हणजेच कोटला रोड वरल्या इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे. 15 जानेवारीला इंदिरा भवनाचे उद्घाटन होत आहे. पण त्यापूर्वीची […]
नाशिक : अकेला देवेंद्र क्या करेगा??, एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहीन, अशी उद्दाम भाषा निवडणुकीपूर्वी वापरणाऱ्या पवार आणि ठाकरेंच्या पक्षांतून अचानक […]
विनायक ढेरे नाशिक : एकीकडे पवार – काका पुतण्यांच्या ऐक्याची चर्चा; पण दुसरीकडे दोघांच्या निष्ठावंतांच्या पोटात गोळा!! अशी अवस्था दोन्ही राष्ट्रवादींमध्ये झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा […]
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा करिष्मा महाराष्ट्राच्या जनतेने पूर्ण उतरवल्यानंतर त्यांच्या पक्षाला फक्त 10 आमदार निवडून आणता आले. एरवी 50 – 60 आमदार […]
नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसल्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये पवार काका – पुतणे एकत्र येणार ही जी चर्चा सुरू आहे, […]