मनी मॅटर्स : कधीही कमाईपेक्षा जास्त खर्च करूच नका
खर्च हा नियोजनाचा महत्वाचा हिस्सा आहे. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियमांचे पालन […]
खर्च हा नियोजनाचा महत्वाचा हिस्सा आहे. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियमांचे पालन […]
सध्या मोठ्यांचे पाहून लहान मुलेही मोबाईल फोनच्या आहारी जात आहेत. अनेकदा पालकही मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हाती स्मार्ट फोन सोपवतात. पण मुलांच्या हाती फोन देताना […]
पृथ्वीपासूऩ अधिक उंचीवर त्याचप्रमाणे खोल समुद्रात अन्य जीवसृष्टी अस्तित्वात राहण्याची शक्यता कमी असते. कारण जसजसे तुम्ही अधिक वर जाता तसतसे हवेतील आक्सीजनचे प्रमाण कमी होवू […]
काँग्रेसने म्हणता म्हणता ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांचीच खेळी उलटवली आहे. त्या कितीही भाजपचा “खेला होबे” म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे राजकीय टार्गेट काँग्रेस पक्षच राहिला […]
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या […]
सध्याच्या आधुनिक जगात उर्जेवरच सारे काही चालते. त्यामुळे उर्जा निर्मीती महत्वाची मानली जाते. जगात मोठे कारखाने, वाहने, यंत्रसामग्री इतकेच काय घरातही उर्जेची नितांत गरज असते. […]
ज्योती रेड्डी चा जन्म गरीब मजूर कुटुंबात झाला. ती चार भावंडांपैकी सर्वात मोठी होती. वडिलांना काम मिळायचे बंद झाल्यामुळे खाण्याचीही आबाळ होत होती. तिला अनाथाश्रमात […]
शेअर बाजारात सध्या सतत चढउतार पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला गुंतवणूक कोठे करायची हा प्रश्न सतावत असतो. खरे पाहिल्यास कोणत्याही काळात कोठे व कशी […]
कोरोना कमी झाला असला तरी शाळांतील शिक्षण अजून पूर्णतः सुरु झालेले नाही. अशा वेळी मुलांचा अभ्यास कसा घ्यावा असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडत आहे. ऑनलाईन […]
बाटलीबंद पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. अशा वेळी यातून पर्यावरणाचे नवीन प्रश्न निर्माण होवू लागले आहे. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी, त्याचे विघटन होण्यासाठी किमान साडेचारशे […]
गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याचे 360 अंशांमधले वेगळेच वळण आज आले आहे काय? काल-परवापर्यंत काँग्रेसला वगळून सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्याची […]
गेल्या काही दिवसांनी मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय हालचाली बघितल्या आणि विरोधक त्यांना देत असलेला शेलका प्रतिसाद बघितला की मोदींचे concentration आणि विरोधकांचे frustration […]
शहरात सध्या लोकांना शांतता मिळणेच मुश्कील झाले आहे. सध्याच्या कोलाहलाच्या वातावरणात ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या शरीरातील रक्ताच्या वाहण्याचा आणि डोळे फिरवल्यानंतर कवटीवर त्याच्या घर्षणाचा आवाज […]
जंतूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या माणसे वारंवार हात धूत आहेत. हात २० सेकंद कसे धुवायचे, हे सतत सांगितले जात आहे. ते करायलाच हवे. ही हात धुण्याची […]
माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे […]
घामाचा त्रास सर्वानाच होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा […]
माणसाचे पूर्वज सुरुवातीला शिकार करुन तसेच रानावनात कंदमुळे गोळा करुन गुजराण करीत. याच गवतांच्या जातीमध्ये बदल करुन त्याची लागवड शक्य आहे असे काही जणांच्या ध्यानात […]
निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]
घरातील लहान मुले इतके प्रश्नन विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्न् आवर असं म्हणावंसं वाटतं. […]
सध्या परदेशात शिकायला जाणे आवश्यक बाबा मानली जात आहे. यावर मध्यमवर्गीयांच्या घरातही चर्चा सुरू असते. परदेशातील चांगल्या विद्यापीठात उच्च शिक्षण घ्यायचे झाल्यास त्यासाठी मोठा खर्च […]
सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे […]
“काशीवाले विश्वनाथने हिंदू को फटकारा है!!, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्थान हमारा है!!” ही घोषणा तर 1992 च्या अयोध्या कारसेवेच्या वेळ दिली गेली […]
हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही!!, असे सांगत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीचा आज मुख्य अजेंडाच बदलून टाकला…!! महागाईचा विषय […]
वाढती लोकसंख्या, तापमानवाढीमुळे होणारे परिणाम आणि कमी होत जाणारे स्रोत, या पार्श्वभूमीवर असे नवे खाद्यपदार्थ आपल्या समोरील थाळीत येत्या काही वर्षांत वाढले जाऊ शकतात. अर्थात, […]
काशी विश्वनाथ कॉरिडाॅरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण महिनाभर जे देशाच्या विकासाचे महामंथन होत आहे, त्यामध्ये फक्त देशातल्याच नव्हे तर परदेशातले देखील महत्त्वाचे पाहुणे यात निमंत्रित करण्यात […]