द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरमधून भारताने काय साध्य केलं? पाकिस्तानची कोंडी आणि चीनसाठी इशारा
गेल्या काही वर्षांत भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते. यापूर्वी भारत अनेकदा संयम दाखवत होता. पण आता भारत संयम सोडून थेट कारवाई करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर.