परराष्ट्र धोरण फसल्याचे राहुल गांधी म्हणाले, मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना नागरी संरक्षण मजबूत करायला सांगितले; फरक कळतोय काय??
Operation sindoor दरम्यान भारतीय सैन्य दलाने 100+ दहशतवाद्यांचा खात्मा केला असला, तरी भारताचे परराष्ट्र धोरण फसले असल्याचा दावा करून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना धारेवर धरले.