1990 नंतरच्या चुकांबद्दल राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले, पण खापर फोडले “गांधी” नसलेल्या नेत्यांवर!!
इंदिरा गांधींच्या काळात सर्व समावेशक धोरण अवलंबलेल्या काँग्रेसने 1990 नंतरच्या काळात चुकीची धोरणे अवलंबल्याने दलित, आदिवासी, अतिपिछडे आणि अल्पसंख्यांक काँग्रेस पासून दूर गेले, या चुका जर सुधारल्या, तर हे सगळे वर्ग काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा उभे राहतील