विज्ञानाची गुपिते : जगात चित्ताच का सर्वांधिक वेगाने धावतो
जगात सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. हे जवळपास सर्वांनाच ठावूक आहे. तो ताशी 104 किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकतो. पण चित्ताच […]
जगात सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. हे जवळपास सर्वांनाच ठावूक आहे. तो ताशी 104 किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकतो. पण चित्ताच […]
आपण किती जिवांना पोसतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. एक आई आपल्या बाळांना जन्म देते, बाळाचे पालनपोषण करते. एका आईला एकंदर आयुष्यात अनेक […]
काही वेळा आपण रात्री अंथरूणावपर पडलो की दिवसभराचा आढावा घेत असतो. आज दिवसभरात कुणाबरोबर मतभेद झाले असतील तर तोच विचार सातत्याने आपल्या आंतरमनात चालू असतो […]
मेंदू हा शऱीराताला सर्वात मुख्य अवयव आहे. याची आपणा सर्वांनाच कल्पना असते. साऱ्या शरीराचे नियंत्रण मेंदूच करीत असतो. त्यामुळे प्रत्येकानेच मेदूची विशेष काळजी घेण्याची गरज […]
पृथ्वीप्रमाणे अन्य कोणत्या तरी ग्रहावर माणसे राहतात का याचे कुतूहल त्याला सतत खुणावत असतेच. एलियन अर्थात परग्रहवासी खरोखर अस्तित्वात आहेत की नाहीत. ते जर […]
पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीजवितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या […]
चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी कालच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत भाषण केले. काय आहे, त्यांच्या भाषणातला मनसूबा आणि त्याचा between the lines अर्थ, जगासाठी सांस्कृतिक धोक्याची […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा दूर सारायचे तेव्हा सारेल. त्यांच्याजागी योगींना नाही, तर आणखी कोणाला आणून बसवायचे ते बसवेलही. पण भाजप पुढे जात […]
सुरुवातीला लोक मोबाईलचा वापर फक्त फोनवर संवाद साधण्यासाठी करत. कालांतराने मोबाईलमध्ये बदल होते गेले. नवनवीन टेक्नॉलाजी येऊ लागल्या तसा मोबाईलचा संवादाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरही वाढला. […]
आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र […]
सध्या कोरोनामुळे प्रत्येकाला स्वतःच्या घराचे महत्व पटलेले आहे. स्वथ-चा प्रशस्त फ्लॅट असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण घर घेताना काही बाबी माहिती असणे गरजेचे असते. […]
नातं असणं म्हणजेच संवादाची शक्यता निर्माण होणं. नात्यांच्याच माध्यमातून निसर्गप्रेमी निसर्गाशी, ईश्वर मानणारे ईश्वराशी तर मानवतावादी सर्वांशी संवाद साधत असतात. नाती माणसाला घडवतात, की माणूस […]
वातावरणातील फेरबदल मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करतात. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा माणसाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे हरितगृह परिणामांकडे वेळीच लक्ष […]
मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, थांबत नाही. म्हणूनच शिकायला वयाचं बंधन नाही. वयापरत्वे शिकण्याची गती व प्रगती मात्र व्यक्तिसापेक्ष आहे. बाळाच्या ज्ञानेंद्रिय विकासामध्ये बाळाला […]
चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्रात प्रकाशापासून दूर असलेल्या अतिशीत भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याच्या निरीक्षणावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले. यासाठी दहा वर्षांपूर्वी अवकाशात उड्डाण केलेल्या भारताच्या चांद्रयान-1 ने […]
अथांग महासागर, उंच हिमाच्छादित पर्वतरांगा, दूरवर पसरलेली वाळवंटे, सदाहरित जंगले, लांब नद्या, तप्त ज्वालामुखी अशी निसर्गाची विविध रुपे आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे अंतराळात अशा काय […]
सेंट्रल व्हिस्टाच्या निमित्ताने या स्मारक संस्कृतीस धक्का बसला आहे. त्यातून काँग्रेस प्रणितांची वळवळ वाढली आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामात अडथळे आणण्याचे सगळे प्रयत्न फोल गेले. सुप्रिम […]
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांची आज पुण्यतिथी या निमित्त एक महत्त्वाचा दस्तऐवज हाती लागला तो म्हणजे १९७४ मध्ये दै. तरुण […]
समजा तुम्ही दहा ते बारा हजार फूट उंच पर्वताराजीवर भर्फातून चालत आहात आणि अचानक तुमच्या पायाचे ठसे चक्क लाल किंवा गुलाबी उमटू लागले तर तुम्ही […]
सकारात्मक विचारांचे महत्व आपण सर्वजण जाणतो. पण तरीही त्या पद्धतीने वागणं मात्र अनेकांना जमत नाही. कारण मनातील विचारांचा नेमका स्रोत वा मूळ काय आहे हेच […]
मानवी शरीराची रचना खूप किचकट आहेच त्याशिवाय थक्क करणारी अशीच आहे. शरीरातील सर्व अवयवांचे विषेष स्थान व महत्व आहे. त्यामुळे त्यांचे चलनवलन करण्यासाठी हजारो पेशी […]
संजय राऊतांनी राजगुरूनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडण्याचा इशारा देणे हा शिवसेनेचा दमखम आहे हे खरे… पण बाळासाहेबांच्या एका इशाऱ्याने पेटून उठणारे शिवसैनिक संजय राऊतांच्या इशाऱ्याने […]
निसर्ग हा मानवाच्या समजण्याच्या पलीकडचा असतो असे म्हटले जाते. त्यात बऱ्याच अंशी तथ्यदेखील आहे. मात्र तरीदेखील मानवाचा त्याला समजूव घेण्याची तहान काही केल्या भागत नाही. […]
उन्हाळ्याचा सध्याच्या दिवसात बर्फ खाणे सर्वांनाच आवते. सध्याच्या काळात प्रत्येकाच्या घऱात फ्रीज असल्याने घरातच बर्फ तयार केला जातो. हा बर्फ कधी कधी पाण्यात टाकून […]
महाविद्यालयातून घरी परत आल्यावर अभ्यास होत नाही, असं अनेक विद्यार्थी म्हणतात, अरे! मी फारच थकलो बुवा. म्हणूनच अभ्यास होत नाही. मला टीव्ही पाहून, मित्रांशी गप्पाटप्पा […]