ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून पडले; भर उन्हाळ्यात दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाबही सुकले!!
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.