पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी; याला म्हणतात, महाविकास आघाडी!!
: पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी
: पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी
ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे डाव, तिथे जाऊन फडणवीसांची खेळी; राष्ट्रवादी झाली “खाली”!!, ही राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आणलेले आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांच्या राजकीय वर्तनामुळे आली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन रडगाणे गायले.
महायुतीतले स्वबळ इतर पक्षांना “खाली” कर!!, असलाच राजकीय प्रकार महाराष्ट्रात समोर येऊन राहिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी 5 उदाहरणे देत राहुल गांधींनी 5 दावे केले. परंतु, त्या दाव्यांना मोदींनी शाब्दिक उत्तरे न देता कृतीतून उत्तरे कशी दिली?? हे लक्षात घ्यायला हवे.
ठाकरे बंधू एकत्र, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाच लावला सुरुंग!!, असला प्रकार आज मुंबईतून दिसून आला. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मोठा गाजावाजा माध्यमांनी केला.
मनोज जरांगे यांनी आंदोलन करून मिळवलेल्या मराठा आरक्षणाचा राजकीय डाव आता उघड्यावर आला असून आत्तापर्यंत गावचे राजकारण “सरकार”, 96 कुळी, 92 कुळी मराठे म्हणून हाताळणाऱ्या गाव पुढार्यांनी कुणबी दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायची तयारी चालविल्याचे समोर आले आहे.
समोर अजितदादांचे भाषण सुरू, तरीही माणिकराव कोकाटे मोबाईल पाहण्यात मग; नवाब मलिक + धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान!!, असे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार – खासदारांच्या बैठकीत पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणवारांच्या काळात vocal for local ही घोषणा देऊन आता बरीच वर्षे झाली.
मूळात मनसेने काँग्रेसला प्रस्तावच पाठवलेला नाही त्यामुळे कसली महाविकास आघाडी आणि कसलं काय??, हीच राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली.
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुक्तकी भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये निखार आला.
भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!
तालिबानी अफगाणिस्तानशी भारताचे संबंध सुधारताना राहुल + प्रियांकांच्या पोटात गोळा; म्हणून आला महिला पत्रकारांचा कळवळा!!, असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीत घडला.
अमेरिकेचे उतावळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही. त्यांनी पाच – दहा युद्ध थांबविल्याचा दावा केला
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेटवर ठेवलेल्या मनोज जरांगे यांनी आपली तोफ काँग्रेसकडे वळविली
बिहारमध्ये परस्पर तेजस्वी सरकारची घोषणा; पण महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!, हीच राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली.
64 आणि 74 वर्षांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री 35 वर्षांच्या नेत्याच्या घरी; बिहारमध्ये राहुलच्या कर्तृत्वाची वाचा कहाणी खरी!!, असं म्हणायची खरंच वेळ येऊन ठेपली कारण राज्यात तशाच घडामोडी घडल्यात आणि घडत आहेत.
काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांचे आर्थिक सल्लागार रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन या जोडगोळीला भारतीय उद्योगपती यांच्यापासून ते जागतिक बँकेपर्यंत सगळ्यांनीच जोरदार चपराक हाणली आहे.
संपूर्ण देशाची राजकीय कुस बदलून टाकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात संघ स्वयंसेवक नरेंद्र मोदी नावाच्या राज्यकर्त्याची पंचविशी आली, याकडे कुठल्या प्रसारमाध्यमांचे फारसे लक्षही गेले नाही.
पुणे महापालिकेतली प्रभाग रचना करताना भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातल्या दादागिरीला चांगलाच कोलदांडा घातला.
पवार संस्कारित नेते एकमेकांची झाकतात आणि बाळासाहेब संस्कारित नेते एकमेकांचीच काढतात!!, पण राजकीय आरोप – प्रत्यारोपांमध्ये गुन्हे दडपून जातात असे चित्र महाराष्ट्रात दिसून राहिलेय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात स्वतः संघाने देशभरात आणि जगभरात असंख्य कार्यक्रम घेतले असताना आणखी एक वेगळाच पैलू संघाच्या दृष्टीने समोर आलाय, तो म्हणजे “संघाने असे करावे”, “संघाने तसे करावे”, असे सांगणाऱ्या फुकट सल्ला बाबूरावांचा सध्या सोशल मीडियावर सुळसुळाट दिसून राहिलाय!!
बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.