तीन कृषी कायदे : काय होत्या तरतुदी, शेतकऱ्यांचा काय होता फायदा? वाचा सविस्तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला […]
दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता अलाहाबाद हायकोर्टानेही समान नागरी कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विचार करण्याचा […]
पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळापासून आंदोलन करत असलेल्या […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध […]
वृत्तसंस्था बंगळूर : भारताच्या चांद्रयान-२ ची अमेरिकेच्या ‘एलआरओ’ या यानाशी अवकाशात होणारी टक्कर टळली, अशी माहिती इस्रोने दिली. २० ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चंद्राच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्यांना आपल्या पक्षाचे 10 खासदार कधी निवडून आणता आले नाहीत ते 300 खासदारांच्या नेत्याला काय आव्हान देणार?!!, अशा शेलक्या शब्दांमध्ये माजी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्याग्रह करून देशाच्या अन्नदात्यानी अहंकाराचे डोके झुकवले आहे. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे माजी […]
वृत्तसंस्था बंगळूर : पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) […]
वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘‘कोरोना काळात पीछेहाट झालेली भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्ववत होण्याच्या बेतात आहे. मात्र ती पूर्ण क्षमतेनुसार वाढण्यासाठी खासगी भांडवली गुंतवणुकीचा प्रवाह वेगाने […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात, संख्येत घट होऊनही इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी […]
उर्मिला अर्जुनवाडकर या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. Urmila Arjunwadkar of Indian descent to take over as corporator in […]
आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.यावेळी देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. ‘Satyagraha, the breadwinner […]
अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त सीमेवर चीनने नवीन गाव वसवले आहे. नवीन उपग्रह प्रतिमांनी उघड केले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक एन्क्लेव्ह तयार केला आहे, […]
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी संघटनेच्या […]
देशाला संबोधित करताना, पीएम मोदींनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे […]
विशेष प्रतिनिधी अमरावती : धर्मा प्रमाणे आरक्षण देण्याच कुठही तरतूद भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणं हे घटना विरोधी राहणार असल्याचे […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व यानिमित्ताने तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर देशातल्या सगळ्या मोदी विरोधकांना […]
विशेष प्रतिनिधी ठाणे : ठाण्यात मालमत्ता करमाफीचे शिवसेनेकडून जनतेला गाजर दाखविण्यात आले आहे. शिवसेनेचा हा ‘चुनवी जुमला’ असल्याचा हल्लाबोल भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला […]
शुक्रवारी मोठी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी […]
नागरिकांचे सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीता ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. Kolhapur: Citizens who do not have […]
विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीत एसटी संपाच्या १२ व्या दिवशी प्रवाशांच्या पाठिंब्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात एक हजार […]
विशेष प्रतिनिधी बीड : एसटी कर्मचारी आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. आज बीडच्या एसटी आगारातील विविध समाज बांधवांनी एकत्र येत […]
सोलापूर जिल्ह्यातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचाही समावेश आहे. Lady Singham Tejaswi Satpute will be honored with ‘Navbharat Governance Award’ विशेष […]